शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज : सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:50 IST

स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना केले.

नाशिक : स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना केले.  गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘सावरकर : एक झंझावात’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. शेवडे यांनी सांगितले, आजची तरुण पिढी ही पूर्णत: सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. त्यामुळे त्यांच्यात नैराश्यभाव वाढत चालला आहे. हे नैराश्य घालविण्यासाठी त्यांनी सावरकर आणि शिवचरित्राचे वाचन केले पाहिजे. सावरकर हे जे बोलायचे तेच कृतीत आणायचे. आजच्या पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यातून जीवन जगण्याची प्रेरणा घ्यायला हवी, परंतु चित्रपटातील नायक, नायिका यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यामुळे देशाची संस्कृती रसातळाला जायला वेळ लागणार नाही. समाजातील स्वत्व आणि अस्मिता संपली की समाजाचा ºहास सुरू होतो. राष्ट्राचा इतिहास शाईने नाही, तर क्र ांतिकारकांच्या रक्त, अश्रू आणि घामाने लिहिला जातो. जिथे आपली मान लवेल असे आपले आदर्श हवेत, परंतु आज पायावर डोके ठेवता येईल असे आदर्श व्यक्तिमत्त्वच उरले नसल्याची खंतही डॉ. शेवडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनीही सावरकरांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. यावेळी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक विजय कदम, अक्षय जोग उपस्थित होते. सूत्रसंचालन पद्माकर देशपांडे यांनी केले. किरण शेलार यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक