शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज : सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:50 IST

स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना केले.

नाशिक : स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना केले.  गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘सावरकर : एक झंझावात’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. शेवडे यांनी सांगितले, आजची तरुण पिढी ही पूर्णत: सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. त्यामुळे त्यांच्यात नैराश्यभाव वाढत चालला आहे. हे नैराश्य घालविण्यासाठी त्यांनी सावरकर आणि शिवचरित्राचे वाचन केले पाहिजे. सावरकर हे जे बोलायचे तेच कृतीत आणायचे. आजच्या पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यातून जीवन जगण्याची प्रेरणा घ्यायला हवी, परंतु चित्रपटातील नायक, नायिका यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यामुळे देशाची संस्कृती रसातळाला जायला वेळ लागणार नाही. समाजातील स्वत्व आणि अस्मिता संपली की समाजाचा ºहास सुरू होतो. राष्ट्राचा इतिहास शाईने नाही, तर क्र ांतिकारकांच्या रक्त, अश्रू आणि घामाने लिहिला जातो. जिथे आपली मान लवेल असे आपले आदर्श हवेत, परंतु आज पायावर डोके ठेवता येईल असे आदर्श व्यक्तिमत्त्वच उरले नसल्याची खंतही डॉ. शेवडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनीही सावरकरांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. यावेळी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक विजय कदम, अक्षय जोग उपस्थित होते. सूत्रसंचालन पद्माकर देशपांडे यांनी केले. किरण शेलार यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक