शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

बालसाहित्यात आधुनिकतेचा सूर आवश्यक : किरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:43 IST

नाशिक : बालसाहित्यातून अजूनही झुक झुक आगीन गाडीचे चित्र जात नाही. यात काळाप्रमाणे बदल होणे अपेक्षित असून, बालमनाच्या वेगासोबतच ...

नाशिक : बालसाहित्यातून अजूनही झुक झुक आगीन गाडीचे चित्र जात नाही. यात काळाप्रमाणे बदल होणे अपेक्षित असून, बालमनाच्या वेगासोबतच बालसाहित्यिकांनीही त्यांच्या कल्पक तेत बदल करून आपल्या साहित्यातून आधुनिकतेचा नावीन्यपूर्ण सूर उमटविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बालभारतीच्या किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी केले.कालिकादेवी मंदिराच्या सभागृहात शनिवारी (दि.२९) साहित्यिक तथा कवी संजय वाघ लिखित ‘गाव मामाचं हरवलं’ या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख तथा साहित्य समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, कालिकादेवी संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी होते. यावेळी केंद्रे म्हणाले, अवांतर वाचनाशिवाय शिक्षण प्रक्रिया अपुरी आहे. पुस्तक मुलांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. उद्याची पिढी घडवायची असेल तर आजच मुलांमध्ये बालसाहित्याची गोडी निर्माण करावी लागेल, त्यासाठी बालसाहित्यिकांनी त्याच जुन्या कथा, कवितांच्या कल्पनांतून बाहेर पडण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. लेखक संजय वाघ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. श्रावणी गिते हिने काव्यसंग्रहातील ‘माय करुणासागर, माय वात्सल्य घागर’ कवितेचे सादरीकरण के ले. प्रास्ताविक प्रा. शंकर बोºहाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राहुल पाटील यांनी केले. प्रकाशक सुनील वाघ यांनी आभार मानले.बालसाहित्यात अधिक वास्तविकतेची गरजसामाजिक, कौटुंबिक विखुरलेपण आणि नागरीकरणाच्या वाढत्या कोलाहलात खरोखरच मामाचे गाव हरवून गेले आहे. मामाचे गाव ही संस्काराची शिदोरी देणारी संस्कृती असते. पण उद्याचे भविष्य घडविणाऱ्या अलिकडच्या बाल साहित्यात पुरेशा ताकदीने हे संस्कार व वास्तविकता येत नाही. संजय वाघ यांच्या कवितांमधून यादृष्टीने सूर मिळण्याची अपेक्षा किरण अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केली.सध्याच्या साहित्यिकांचे बालवाङमयाकडे दुर्लक्ष होत आहे. लहान मुलांना मनोरंजक पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधू शकेल, असे बालसाहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुलांचे डोळे कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाइलवर स्थिरावले आहे. यातून त्यांना बाहेर काढायचे असेल तर मुलांच्या मनाला पडणाºया विविध प्रश्नांची उत्तरे बालसाहित्यातून त्यांना मिळणे आवश्यक आहे.- डॉ. रणधीर शिंदे, समीक्षक

टॅग्स :Nashikनाशिक