शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अंधश्रद्धा निर्मूलन आजच्या काळाची गरज : समीर शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:54 IST

वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे असा साधा सोपा अर्थ आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असली तरी आज जनता अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेली दिसते.

पंचवटी : वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे असा साधा सोपा अर्थ आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असली तरी आज जनता अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेली दिसते. छोट्या छोट्या गोष्टीत आपण अंधश्रद्धा बाळगतो जनतेने अंधश्रद्धा निर्मूलन करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन समीर शिंदे यांनी केले.म्हसरूळ येथील प्रभाग क्र मांक एकच्या वतीने व गुलमोहरनगर ओम गुरु देव हास्य सरिता यांच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शिंदे यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर गुंफले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आपण विज्ञानाची करणी घेतली, परंतु विचारसरणी घेतलेली नाही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ वाढविणे गरजेचे आहे. बुवाबाजी समाजाला लागलेली कीड असून, त्याचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. आजही समाजात प्रस्थापित असलेले बुवाबाबा मांत्रिक लोकांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करतात. या सर्वांना आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या प्रयत्नाने जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने सर्व प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्यास मदत होणार आहे. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा टाळण्यासाठी लोकांनी जीवनमान सुधारले पाहिजे. महाराष्ट्रात संतांच्या विचारसरणीचा वारसा फार महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.आजचे व्याख्यानविषय : भारूडवक्ते: मयुर देशमुख

टॅग्स :Nashikनाशिक