शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या मालकी हक्कासाठी लढा उभारण्याची गरज : महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:45 IST

शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतकºयांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले.

नाशिक : शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतक-यांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले.शेतकरी संघटनेच्या वतीने ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ या व्यक्तिचरित्राच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोमवारी (दि.८) विशाखा सभागृहात करण्यात आले. यावेळी झगडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. दौलतराव घुमरे होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, शेतकरी संघटनेचे रामचंद्रबापू पाटील, आत्मचरित्राचे लेखक भानू काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी झगडे म्हणाले, देशात व राज्यात उपयोगिता संपलेले काही कायदे असून, उदासीन प्रशासकीय व्यवस्थेमुळे शेतकºयांना न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागतात. स्वातंत्र्यानंतरही शेतकरी रस्त्यावर उतरून न्यायहक्कासाठी संघर्ष करताना दिसतो, हे दुर्दैवी आहे. अधिकाºयांना संरक्षण दिले जाते आणि शेतकरी वाºयावर सोडला जातो, अशी परखड टीका झगडे यांनी यावेळी केली. भानू काळे यांनी शरद जोशी यांच्या लोकआंदोलनाचा धांडोळा घेत त्यांचे त्याग, समर्पण व लढ्याची नोंद व्हावी, या उद्देशाने लिखाणाची जबाबदारी पार पाडल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. श्याम अष्टेकर यांनी केले. परिचय मिलिंद जहागिरदार व अ‍ॅड. नानासाहेब जाधव यांनी करून दिला.व्यवस्था बदलाची गरजशेती, शेतकरी आणि चळवळ वाचविण्यासाठी व्यवस्था बदलाची गरज आहे, असे मत लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केले. जोशी यांनी व्यवस्था व ती राबविणाºया लोकांच्या वृत्तीचा अभ्यास करून चळवळ उभी केली. मात्र अलीकडे चळवळीच्या नावाखाली व्यवस्थेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसून येतो, यामुळे चळवळी दुबळ्या होतात. शेती व शेतकºयांची अवस्था बदलायची असेल तर व्यवस्थाच बदलावी लागेल असे ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी