शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

शेतीच्या मालकी हक्कासाठी लढा उभारण्याची गरज : महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:45 IST

शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतकºयांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले.

नाशिक : शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतक-यांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले.शेतकरी संघटनेच्या वतीने ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ या व्यक्तिचरित्राच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोमवारी (दि.८) विशाखा सभागृहात करण्यात आले. यावेळी झगडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. दौलतराव घुमरे होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, शेतकरी संघटनेचे रामचंद्रबापू पाटील, आत्मचरित्राचे लेखक भानू काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी झगडे म्हणाले, देशात व राज्यात उपयोगिता संपलेले काही कायदे असून, उदासीन प्रशासकीय व्यवस्थेमुळे शेतकºयांना न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागतात. स्वातंत्र्यानंतरही शेतकरी रस्त्यावर उतरून न्यायहक्कासाठी संघर्ष करताना दिसतो, हे दुर्दैवी आहे. अधिकाºयांना संरक्षण दिले जाते आणि शेतकरी वाºयावर सोडला जातो, अशी परखड टीका झगडे यांनी यावेळी केली. भानू काळे यांनी शरद जोशी यांच्या लोकआंदोलनाचा धांडोळा घेत त्यांचे त्याग, समर्पण व लढ्याची नोंद व्हावी, या उद्देशाने लिखाणाची जबाबदारी पार पाडल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. श्याम अष्टेकर यांनी केले. परिचय मिलिंद जहागिरदार व अ‍ॅड. नानासाहेब जाधव यांनी करून दिला.व्यवस्था बदलाची गरजशेती, शेतकरी आणि चळवळ वाचविण्यासाठी व्यवस्था बदलाची गरज आहे, असे मत लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केले. जोशी यांनी व्यवस्था व ती राबविणाºया लोकांच्या वृत्तीचा अभ्यास करून चळवळ उभी केली. मात्र अलीकडे चळवळीच्या नावाखाली व्यवस्थेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसून येतो, यामुळे चळवळी दुबळ्या होतात. शेती व शेतकºयांची अवस्था बदलायची असेल तर व्यवस्थाच बदलावी लागेल असे ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी