शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:23 IST

गाव समृद्ध झाले, तर देश समृद्ध होईल. सामाजिक विकास साध्य करण्यासाठी राजकीय वर्चस्वाची आवश्यकता आहे. ग्रामविकास साध्य करण्यासाठी पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज व श्रमदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.

नाशिक : गाव समृद्ध झाले, तर देश समृद्ध होईल. सामाजिक विकास साध्य करण्यासाठी राजकीय वर्चस्वाची आवश्यकता आहे. ग्रामविकास साध्य करण्यासाठी पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज व श्रमदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.  क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांची पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी करण्यात आली. या जयंतीच्या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी ‘ग्रामविकास व वसंतराव नाईक’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी कोंडाजीमामा आव्हाड होते.  याप्रसंगी पवार म्हणाले, माणसाचं गावातील निसर्गाशी असलेले नाते शहरीकरणामुळे दूर होत गेले. गावातील अंतर्गत राजकीय कलहांमुळे गावे उद्ध्वस्त होऊन विकासापासून दूर जात आहेत. राजकारण हे मतपेटी आणि जातपेटीशी जोडले आहे तोपर्यंत विकास होणार नाही. असे त्यांनी मत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड संस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे व रामचंद्र काकड यांनीही मनोगत व्यक्त केली. प्रास्तविक सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे विश्वस्त धर्माजी बोडके यांनी केला, तर आभार संस्थेचे सहचिटणीस तानाजी जायभावे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. दिलीप कुटे व प्रा. शरद काकड यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक