शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:23 IST

गाव समृद्ध झाले, तर देश समृद्ध होईल. सामाजिक विकास साध्य करण्यासाठी राजकीय वर्चस्वाची आवश्यकता आहे. ग्रामविकास साध्य करण्यासाठी पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज व श्रमदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.

नाशिक : गाव समृद्ध झाले, तर देश समृद्ध होईल. सामाजिक विकास साध्य करण्यासाठी राजकीय वर्चस्वाची आवश्यकता आहे. ग्रामविकास साध्य करण्यासाठी पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज व श्रमदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.  क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांची पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी करण्यात आली. या जयंतीच्या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी ‘ग्रामविकास व वसंतराव नाईक’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी कोंडाजीमामा आव्हाड होते.  याप्रसंगी पवार म्हणाले, माणसाचं गावातील निसर्गाशी असलेले नाते शहरीकरणामुळे दूर होत गेले. गावातील अंतर्गत राजकीय कलहांमुळे गावे उद्ध्वस्त होऊन विकासापासून दूर जात आहेत. राजकारण हे मतपेटी आणि जातपेटीशी जोडले आहे तोपर्यंत विकास होणार नाही. असे त्यांनी मत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड संस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे व रामचंद्र काकड यांनीही मनोगत व्यक्त केली. प्रास्तविक सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे विश्वस्त धर्माजी बोडके यांनी केला, तर आभार संस्थेचे सहचिटणीस तानाजी जायभावे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. दिलीप कुटे व प्रा. शरद काकड यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक