शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नजीकच्या काळात अंतराळ क्षेत्रात भारत पहिल्या स्थानावर : किरणकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:03 IST

भारताने अंतराळात खूप मोठी प्रगती केली आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक सुरक्षितता, नैसर्गिक धोके, भूकंप, सुनामी, हवामान आदीविषयी माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन इस्रो अहमदाबादचे माजी चेअरमन ए. एस. किरणकुमार यांनी केले.

नाशिक : भारताने अंतराळात खूप मोठी प्रगती केली आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक सुरक्षितता, नैसर्गिक धोके, भूकंप, सुनामी, हवामान आदीविषयी माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन इस्रो अहमदाबादचे माजी चेअरमन ए. एस. किरणकुमार यांनी केले.मविप्र समाज संस्था, नाशिक व नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) नाशिक इंडिया चॅप्टर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक अंतराळ सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी ‘स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये भारताची यशोगाथा - काल, आज आणि उद्या’ या विषयावर आपले विचार मांडले.यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, माणिकराव बोरस्ते, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, अविनाश शिरोडे, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, डॉ. भाऊसाहेब मोरे, विजय बाविस्कर, डॉ. डी.डी. काजळे, डॉ. एन.एस. पाटील, प्रा. एस.के. शिंदे, सी.डी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार सुखकर करण्यासाठी इस्रोने आतापर्यंत २०० पेक्षा जास्त मोबाइल अ‍ॅप्स विकसित केले आहेत. आजच्या तरु ण पिढीने अवकाश संशोधनासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील व प्रा. कांचन बागुल यांनी केले. दुपारच्या सत्रात भारत व स्पेसची अंतराळातील वाटचाल मांडली.इस्रोच्या आतापर्यंत १६८ मोहिमाकिरणकुमार यांनी सांगितले की, देशाच्या प्रगतीसाठी आतापर्यंत इस्रोने १६८ मोहिमा केल्या असून, त्यापैकी ४५ यानांचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे. २०१७ मध्ये एकाच वेळी १०४ उपग्रह सोडून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. चांद्रयान १ व मंगल मोहीम यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानcultureसांस्कृतिक