शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

एनसीसीच्या शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 12:44 AM

केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र संचालनालय मुंबई ‘ब’ सेव्हन महाराष्ट्र बटालियनच्या दि.२३ डिसेंबरपासून सुरू असलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या अखिल राष्ट्रीय शिबिराचा गुरुवारी (दि.३) समारोप झाला.

नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र संचालनालय मुंबई ‘ब’ सेव्हन महाराष्ट्र बटालियनच्या दि.२३ डिसेंबरपासून सुरू असलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या अखिल राष्ट्रीय शिबिराचा गुरुवारी (दि.३) समारोप झाला.सैनिकी शिस्तीबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) शिबिरात महाराष्ट्रासह केरळ व लक्षद्वीप एनसीसी संचालनालयाचे एकूण ६०० विद्यार्थ्यांसह ४० प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. याप्रसंगी कॅम्प डेप्युटी कमांडंट कर्नल यू.एस. कुशवाहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एनसीसी छात्रांनी देशाची सेवा करावी तसेच कोणत्याही परिस्थितीत सामाजिक जाणिवेचे भान ठेवून  व्यक्तिमत्त्व विकास वाढीसाठी प्रयत्न कराव असे आवाहन करतानाच समाजाच पसरणाऱ्या अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला  आहे.त्याचप्रमाणे अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य मिळविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. एनसीसी शिबिरादरम्यान कर्नल सतीश शिंदे, कॅप्टन शैला मेंगाणे व लेफ्टनंट आर.आर. शिंदे यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.  एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणासोबतच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिबिरकाळात विविध सांस्कृतिक व क्रीडा, वादविवाद, पथनाट्य आदी विविध स्पर्धांही घेण्यात आल्या होत्या. या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना समारोप सोहळ्यात पारितोषिके व पदक देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिकIndian Armyभारतीय जवान