शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:37 IST

कोणतीही भाषा वाईट नसून राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करा. मुलांमध्ये बालवयातच हिंदीचे संस्कार करण्याबरोबर प्रत्येक भाषेचे व्याकरण जतन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कपिलदेव प्रसाद मिश्र यांनी केले.

नाशिकरोड : कोणतीही भाषा वाईट नसून राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करा. मुलांमध्ये बालवयातच हिंदीचे संस्कार करण्याबरोबर प्रत्येक भाषेचे व्याकरण जतन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कपिलदेव प्रसाद मिश्र यांनी केले. अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे जेलरोड येथे रविवारी राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी कपिलदेव मिश्र बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुबोध मिश्र, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, भरत सिंह, रमेश शर्मा, शिला डोंगरे, स्वप्नील कुलकर्णी, रामकृष्ण सहस्त्रबुध्दे, भरत शहा, भरत सिंग, श्रद्धा शिंदे, सुनीता माहेश्वरी, राजेश झनकर, दीपा कुचेकर, अतुल देशपांडे, प्रदीप दुबे, अनिता दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सुशील पांडे, अशोक तिवारी, भाग्यम शर्मा, मंजरी बेलापूरकर, कृपाशंकर शर्मा, नीलम देवी, ब्रजबिहारी शुक्ल, ब्रजेन्द्र द्विवेदी, शांती तिवारी, सादिका नवाब, अल्का पांडे, उमाकांत वाजेयी, विजय मिश्र, सतीश शर्मा, जयप्रकाश सूर्यवंशी, विद्या सागर, वीरेंद्र गुप्त, सुरेश मिश्र, पूनम बंसल आदींसह राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड आदी राज्यातील कवींना यांना साहित्य श्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सी. पी. मिश्रा आणि नेहा अवस्थी यांनी केले.  दुपारच्या सत्रात काव्यसंमेलनामध्ये जयप्रकाश सूर्यवंशी, लक्ष्मीकांत कोतकर, प्रतिभा माही, विद्यासागर मिश्र, सुनीता माहेश्वरी, दौलत राय, नीलिमा मिश्रा, रागिनी बाजपेयी, सुनील वाघ, शैलेश, ब्रजबिहारी शुक्ल, रामस्वरूप शाहूजी, इर्शाद आदींनी विविध विषयांवर हिंदी कविता सादर केल्या.

टॅग्स :hindiहिंदीNashikनाशिक