शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मुख्यमंत्र्यांची दुष्काळमुक्त महाराष्ट्रची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 14:27 IST

नाशिक : महाराष्ट्रतील गावे दुष्काळमुक्त करण्याचे काम आगामी पाच वर्षात हाती घेणार असल्याची घोषणा करीत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी ...

नाशिक: महाराष्ट्रतील गावे दुष्काळमुक्त करण्याचे काम आगामी पाच वर्षात हाती घेणार असल्याची घोषणा करीत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या तपोवन येथे महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. महाराष्ट्रचे पाणी मराठवाड्याला नेण्यासाठीच्या योजना करणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रतील पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच नारपार प्रकल्प, दमणगंगा माध्यमातून दुष्काळावर मात करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रला प्रगतीपथावर नेण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याचे सांगून यापुढेही जनेतकडून आशिर्वादाची अपेक्षा असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण