शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 16:46 IST

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरसह परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. गुरुवारपर्यंत ...

ठळक मुद्देदमदार पाऊस : धरणात एका दिवसात २६६ दलघफू पाणीसाठा

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरसह परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. गुरुवारपर्यंत ५६ टक्के असलेला पाणीसाठा शुक्रवार दुपारपर्यंत ६१ टक्के इतका झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या सात जुलै रोजी झालेल्या पावसानंतर धरणाच्या पातळीत वाढच झाली नसल्याने सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा होती. दरम्यान, नांदूरमधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणा धरण ८२ टक्के भरले आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दाटून आलेले आभाळ, तर कधी ऊन, मधूनच डोकावणारा पाऊस अशा वातावरणामुळे नाशिककरांना पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या तीन दिवसांपासून शहर, जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केला जात आहे. गंगापूर धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात तर पावसाची संततधार सुरू झाल्याने गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. इगतपुरीतही पावसाचे दरमदार आगमन झाले आहे. गेल्या चोवीस तासात इगतपुरीत १०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर पेठ तालुक्याने इगतपुरीलाही मागे टाकले असून, येथे १०९ मि.मी. पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरला ६१ टक्के पाऊस बरसलाशहर, जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ नक्कीच झाली आहे. गुरुवारपर्यंत ५६ टक्के असलेले गंगापूरधरण शुक्रवारी ६१ टक्के भरले होते, तर कश्यपी ३९, गौतमी ४१ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा ५२ टक्के इतका झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण