शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पीक पंचनाम्यासाठी कृषी महाविद्यालयांचीही मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 19:27 IST

सदाभाऊ खोत: पंचनामे गतीमान करण्यासाठी शासनाचा निर्णय नाशिक : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे ...

सदाभाऊ खोत: पंचनामे गतीमान करण्यासाठी शासनाचा निर्णयनाशिक: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे गतीमान करण्यासाठी कृषी महाविद्यालयीतील विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती कृषरी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहाणी खोत यांनी केली यावेळी त्यांनी ही माहिती दिली.नाशिक जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहाणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री खोत हे जिल्हा दौºयावर असून त्यांनी शुक्रवारी सटाणा आणि निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची पाहाणी केली. यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे द्राक्ष,कांदा, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. शेतकºयांना या अवकाळी पावसाच्या संकटातून सावरण्यासाठी येत्या आठ दिवसात सर्व पीकांचे पंचनामे करण्यात येतील. पंचनाम्याचे काम अधिक गतीने होण्यासाठी ग्रामविकास, महसूल, कृषी विभागाबरोबरच कृषी विभागाबरोबरच कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यासाठी शाासनस्तरावर निर्र्णय घेण्यात आल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.बागलाण तालुक्यातील वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज मागणीचा विचार करता निर्यात सुविदा केंद्र लवकरच सुरू करण्यासाठी व डाळींब, द्राक्ष, पिकाला रोजगार हमीतून अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुर्नगठन करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी