शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आरटीईसाठी ९ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 21:35 IST

नाशिक : आर्थिक दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के प्रवेशप्रक्रियेस बुधवार (दि.१२) पासून प्रारंभ झाला असून ...

नाशिक: आर्थिक दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के प्रवेशप्रक्रियेस बुधवार (दि.१२) पासून प्रारंभ झाला असून गेल्या दहा दिवसात अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या ९३६१ इतकी झाली आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील ४४७ शाळांमधील ५५५३ जागांसाठी सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी केवळ ३८ पालकांनी अर्ज सादर केले होते. त्यानंतर मात्र अर्ज दाखळ करणाऱ्यांची संख्या वाढली असून गेल्या दिवसात गती अधिक वाढली आहे. शनिवार आणि रविवार अर्ज दाखल करणाºयांची संख्या वाढत असल्याने येत्या दोन दिवसात अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ९ हजाराच्या पुढे अर्ज आॅनलाईन नोंदविण्यात आली.शहर परिसरात आरटीई प्रवेशासाठी पालकांनी सायबर कॅफेवर गर्दी केली असल्याने अनेक ठिकाणी कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे पालकांना अर्ज दाखल करता आले नाही. सर्व्हरचा किरकोळ उपवाद वगळता कुठेही आॅनलाइन प्रक्रियेसाठी अडचण निर्माण झाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. आॅनलाइन आणि मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातूनदेखील पालकांना प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा