शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

'कालिदास'सारखा उफराटा नियम संपूर्ण महाराष्ट्रात नाही : सुप्रिया पाठारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 16:23 IST

संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे भाडे किंवा अर्धे भाडेच कापून घेण्याचा नियम आहे. मग नाशिकमध्येच वेगळा नियम का ? असा  कलाकाराला पडलेला प्रश्न आहे. हा नुकसानकारक नियम त्वरीत बदलावा, हीच कलाकारांची मागणी आहे.

ठळक मुद्देपाठारे आणि विजय पाटकर यांचा आरोप

धनंजय रिसोडकरनाशिक : मी प्रचंड आजारी पडल्याने माझा नाशिक आणि ठाण्यातील नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला. ठाण्यातील रंगायतनने केवळ नाटक भाडय़ातील अर्धी रक्कम कापली. तर नाशिकच्या कालिदास नाटय़गृहाने आमच्या नाटकाच्या भाडय़ाची पूर्ण रक्कम तसेच डिपॉङिाटदेखील जप्त केले. असा उफराटा न्याय आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच बघितलेला नाही. अशाने नाशिकला नाटके आणायलादेखील निर्माते फेरविचार करतील, अशा शब्दात प्रख्यात अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांचा रोष व्यक्त केला.जुलै महिन्यात 12 तारखेला माङया ह्यदहा बाय दहाह्ण या नाटकाचा नाशकात प्रयोग होता. त्याआधी 5 तारखेला मी प्रचंड आजारी झाले. त्याचवेळी पडल्याने माङया हाताला आणि बरगडीला दुखापत झाली. 5 दिवसात मला 56 सलाईनच्या बाटल्या लावायला लागल्या. इतकी गंभीर आजारी असल्याने माङया नाटकाचा ठाण्यातील रंगायतनला असलेला 1क् तारखेचा प्रयोग आणि नाशिकचा 12 जुलैचा प्रयोग रद्द करावा लागला. अशा परिस्थितीत रंगायतनने नियमानुसार केवळ नाटकाचे अर्धे भाडे जप्त केले. मात्र, नाशिकच्या कालिदासने निर्मात्याचे नाटकाचे पूर्ण भाडे आणि डिपॉङिाट अशा दोन्ही रकमा जप्त करून घेतल्या. अशा स्वरुपाची अपवादात्मक परिस्थिती अगदी कधीतरीच येत असते. त्या परिस्थितीत नाटकाच्या जाहीरातीचा खर्च आधीच वाया गेलेला असतो. त्यात नाटकाचे भाडे आणि डिपॉङिाट अशा दोन्ही रकमा जप्त झाल्या, तर निर्माते आणि नाटय़ व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे भाडे किंवा अर्धे भाडेच कापून घेण्याचा नियम आहे. मग नाशिकमध्येच वेगळा नियम का ? असा  कलाकाराला पडलेला प्रश्न आहे. हा नुकसानकारक नियम त्वरीत बदलावा, हीच कलाकारांची मागणी आहे.नाटय़ क्षेत्रचे नुकसानकालिदाससारख्या या अनाकलनीय नियमामुळे निर्मात्याचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, हे नुकसान केवळ निर्मात्याचे नसून नाटय़चळवळीचे असल्याचे मत प्रख्यात विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी केले. अशा प्रकारामुळे नाशिकला कोणीही नाटय़निर्माता नाटक आणण्यापूर्वी दहावेळा विचार करेल. नाटक रद्द झाल्यास नियमानुसार भाडे कापून घ्या. पण पूर्ण डिपॉङिाट जप्त करणो हा नियमच काढून टाकण्याची गरज आहे. गत महिन्यात ह्यदहा बाय दहाह्णच्या प्रयोगावेळी सुप्रिया आयसीयुमध्ये दाखल होती. त्यामुळे डिपॉङिाट जप्त करण्याचा घातकी नियम सर्वप्रथम बदलावा, असेही पाटकर यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका