शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

महामार्गावरील ७०० पांथस्थांना गोंदे दुमाला ग्रामस्थांकडून भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:14 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई- आग्रा महामार्गावर प्रवास करणारी अत्यावश्यक सेवेची वाहने, प्रवाशी आदींसाठी गोंदे दुमाला येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यासह मुंबईकडून येणाऱ्या तसेच इगतपुरीतून पायी प्रवास करीत निघालेल्या अनेक परप्रांतीय मजुरांनाही भोजन देऊन पुढे मार्गस्थ करण्यात आले. दिवसभरात या उपक्र मातून ७०० पेक्षा अधिक गरजू नागरिकांनी लाभ घेतला. वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल शाम सोनवणे, परदेशी, सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य परशराम नाठे यांनी हा उपक्र म सुरू केला.

नांदूरवैद्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई- आग्रा महामार्गावर प्रवास करणारी अत्यावश्यक सेवेची वाहने, प्रवाशी आदींसाठी गोंदे दुमाला येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यासह मुंबईकडून येणाऱ्या तसेच इगतपुरीतून पायी प्रवास करीत निघालेल्या अनेक परप्रांतीय मजुरांनाही भोजन देऊन पुढे मार्गस्थ करण्यात आले. दिवसभरात या उपक्र मातून ७०० पेक्षा अधिक गरजू नागरिकांनी लाभ घेतला. वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल शाम सोनवणे, परदेशी, सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य परशराम नाठे यांनी हा उपक्र म सुरू केला.. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महामार्गावरील हॉटेल्स, ढाबे, दुकाने बंद आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवेची वाहने आणि त्यावर काम करणाºया वाहनधारकांना जेवण तसेच पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. हे भयाण चित्र पाहून गोंदे दुमाला येथील निलेश नाठे, संजय अमृता नाठे, निवृत्ती नाठे , सुरेश बोडके, संदिप नाठे, शरद नाठे, खंडू नाठे, कजरी स्वीट्स, प्रकाश नाठे, श्रीराम स्वीट्स, केशव नाठे, शंकर राव, निलेश चोरडिया, मोहन शिंदे, काळू सोनवणे, भीमसेन सोनवणे, योगेश नाठे, रतन नाठे, रमेश सातपुते, हिरामण नाठे, विकास भागवत यांनी सहभाग घेऊन भोजन व पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तांदूळ, भाजीपाला, पाण्याची वर्गणीतून व्यवस्था करून महामार्गावर भोजन बनवण्यात आले. मुंबई -आग्रा महामार्गावर सकाळी आणि संध्याकाळी भोजनाचे नियोजन केले. ७०० पेक्षा अधिक गरजू नागरिकांनी भोजन आणि शुद्ध पाण्याचा लाभ घेतला. हा उपक्र म राबवत असतांना सोशल डिस्टन्स, साबणाने हात धुणे आणि संचारबंदी कायद्याचे कटाक्षाने पालन करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी हिरामण जाधव, जनार्दन नाठे, गणेश शेळके, दत्तू नाठे, भाऊसाहेब कातोरे यांनी प्रबोधन केले. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य