शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

नार-पारच्या पाण्यासाठी नांदगावकर एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 16:33 IST

सर्वपक्षीय सभा : लढा अधिक तीव्र करणार

ठळक मुद्देशेतकरी जगवायचा आसेल तर नार-पारचे पाणी मिळालेच पाहिजे असा निर्धार यावेळी व्यासपीठावरून सर्वपक्षीय नेत्यांनी केला

नांदगाव : नार -पारचे पाणी नांदगांव तालुक्याला मिळालेच पाहिजे, त्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार सर्वपक्षीय समितीच्या सभेत करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांनी जोपर्यंत डी.पी.आर मध्ये समावेश होत नाही तोपर्यंत पाणी मिळणार नाही. त्यासाठी लवकरच खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. नार -पार जलहक्क समितीचे प्रमुख आप्पा परदेशी यांनी शेतकरी हितासाठी पाण्याचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. शेतकरी जगवायचा आसेल तर नार-पारचे पाणी मिळालेच पाहिजे असा निर्धार यावेळी व्यासपीठावरून सर्वपक्षीय नेत्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, स्वाभिमानी संघटनेचे परशराम शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष राजेश कवडे, बापूसाहेब कवडे, माजी सभापती विलास आहेर, माजी सभापती सुभाष कुटे, जि.प. सदस्य रमेश बोरसे, विजय दराडे, देविदास भोपळे, देविदास खालकर, सुमित गुप्ता, विजय दराडे, वाल्मिक जगताप, कपिल तेलोरे, विशाल वडगुले, विठ्ठल अहिरे, विशाल वडगुले आदीसह विविध पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी