शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नांदगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:23 IST

सततची नापिकी, कांदा, कापूस व डाळिंबावर आलेली रोगराई, विहिरीच्या पाण्याने गाठलेला तळ, महाराष्टÑ बॅँकेचे वडिलांच्या नावावर असलेल्या तीन लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील भूषण दगा ठोके (२८) या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मालेगाव : सततची नापिकी, कांदा, कापूस व डाळिंबावर आलेली रोगराई, विहिरीच्या पाण्याने गाठलेला तळ, महाराष्टÑ बॅँकेचे वडिलांच्या नावावर असलेल्या तीन लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील भूषण दगा ठोके (२८) या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. ठोके हे आई-वडील व तिघे भाऊ व पत्नी, मुले अशा एकत्रित कुटुंबात राहत होते. त्यांच्याकडे सात एकर शेती आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली होती. शेतात लावलेले कांदा, कापूस, डाळिंब पिकांवर रोगराई आली होती. त्यातच विहिरीच्या पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे शेती पिकांना पाणी देणे शक्य नव्हते. महाराष्टÑ बॅँकेकडून वडिलांच्या नावावर असलेले तीन लाखांचे कर्ज ठोके यांनी घेतले होते. या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून त्यांना नैराश्य आले. त्यांनी नांदगाव शिवारातील पीरसाहेब मंदिराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, आजी, पत्नी, दोन मुलगे, तीन भाऊ असा परिवार आहे. येथील तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या