शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 18:43 IST

नामपूर : गेल्या ४ दिवसा पासून केंद्र सरकारच्या कांदा साठा लिमिटच्या अटीमुळे नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद आहेत ,शेतकरी वर्ग कांदा विकण्यास इच्छुक व अनुकूल असतांना केंद्र सरकारच्या होलसेल व्यापारीला 25 टन आणि किरकोळ व्यापारीला 2 टनाची साठा मर्यादा अट घालून कांदा बाजार भाव पाडण्याचे छेडयंत्र तयार केले आहे हा सर्व कांदा उत्पादकांवर अन्याय आहे असा आरोप करत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने निषेध नोंदविला आहे

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा न खरेदी करण्याचे जाहीर केले आहे

नामपूर : गेल्या ४ दिवसा पासून केंद्र सरकारच्या कांदा साठा लिमिटच्या अटीमुळे नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद आहेत ,शेतकरी वर्ग कांदा विकण्यास इच्छुक व अनुकूल असतांना केंद्र सरकारच्या होलसेल व्यापारीला 25 टन आणि किरकोळ व्यापारीला 2 टनाची साठा मर्यादा अट घालून कांदा बाजार भाव पाडण्याचे छेडयंत्र तयार केले आहे हा सर्व कांदा उत्पादकांवर अन्याय आहे असा आरोप करत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने निषेध नोंदविला आहेव्यापारी वर्गाने विनंती अर्ज करून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा न खरेदी करण्याचे जाहीर केले आहे आज नामपूर बाजार समितीत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पद्धधिकारी वर्गाने निवेदन देऊन तात्काळ बाजार समितीत कांदा लिलाव चालू करण्याचे आव्हान बाजार समितीला केले आहे तसेच व्यापारी वर्गाने 25 टनाची अट आहे ही भीती मनातून काडून टाकत बाजार समितीत कांदा खरेदी करावा आणि जर कोणी अडचण आणली तर शेतकरी वर्ग व्यापारी वर्गाच्या पाठीमागे भक्कम उभे राहतील असे देखील आव्हान केले आहेनिवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार ,शेखर कापडणीस ,डीगम्बर धोंडगे ,हर्षल अहिरे ,सुभाष शिंदे ,नीरज जगताप,भाऊसाहेब पगार ,तुषार कापडणीस,प्रवीण अहिरे,शेशी कोर सह्या आहेतप्रतिक्रियाकांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारचे धोरण अतिशय क्लेश दायक आहे ,परदेशी आयात कांदा आयातदार किती ही साठा करू शेकतो परंतु भारतातील कांदा व्यापारी आपल्या जवळ 25 टनाच्या वरती ठेऊ शेकत नाही ही दुटप्पी भूमिका केंद्र सरकारची अतिशय दुर्देवी आहे,ज्या भागात कांदा पिकतो आणि ज्या बाजार समितीत शेतकरी कांदा विक्रीस आणतो तेथील व्यापारी वर्गाला साठा मर्यादीची अट शिथिल केली पाहिजे ,कारण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा विक्री करतो आणि व्यापारी तो कांदा लेगच ग्राहकांना पाठवू शेकत नाही कमीत कांदा प्याकिंग ला तरी वेळ दिला पाहिजे.-अभिमन पगार, जिल्हा उपाध्यक्ष,राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा