शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:07 IST

पिंपळगाव बसवंत : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कारसूळचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी देवेंद्र काजळे यांनी हा प्रकार खुद्द जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

ठळक मुद्देनावालाच ‘उभारी’ : मदतीसाठी कुटुंबीय प्रशासनाच्या दारीनावालाच ‘उभारी’ : मदतीसाठी कुटुंबीय प्रशासनाच्या दारी

पिंपळगाव बसवंत : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कारसूळचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी देवेंद्र काजळे यांनी हा प्रकार खुद्द जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. अशा आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना काय मदत करता येईल, याबाबत विचारविनिमय केला जात आहे. स्वयंरोजगारासाठी विकासाच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. हे काम करत असतांना विषप्राशन, गळफास, विहिरीत पडून अपघाती मृत्यू, नदी, कालव्यात बुडून मृत्यू अशा प्रकारे अनेक शेतकºयांच्या झालेल्या मृत्यूची नोंद शासनाच्या दफ्तरी आहे. मात्र, त्यांची प्रकरणे नामंजूर झाली आहेत. या कुटुंबांचादेखील सरकारने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या नोंदीच दफ्तरी नसल्याचेही समोर आले आहे.कर्जबाजारीपणा किंवा अपघाती मृत्यू झालेल्या शेतकºयांची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी नसेल तर यावर गांभीर्याने विचार केला जाईल. याबाबत निफाडचे तहसीलदार, मंडल अधिकाºयांना तत्काळ सूचना दिल्या जातील.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारीविभागीय आयुक्तांनी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांसाठी ‘उभारी’ या योजनेसाठी आत्महत्या केलेल्या शेतकºयांची यादी बनविली आहे. यात अनेक आत्महत्या केलेल्या शेतकºयांची नावे नसल्याचे निदर्शनास आले आहे. या वचिंत आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबांची पण भेट घेऊन त्यांना मदत मिळावी.- देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ

 

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या