शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मुस्लीम आरक्षण संघर्ष आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:39 IST

संविधानाच्या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या एनसीआर आणि सीएबी यांसारख्या कायद्याला मागे घेण्यात यावे, अशी मागणी करीत मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने इदगाह मैदानावर आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली.

नाशिक : संविधानाच्या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या एनसीआर आणि सीएबी यांसारख्या कायद्याला मागे घेण्यात यावे, अशी मागणी करीत मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने इदगाह मैदानावर आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्टÑपतींकडे ही मागणी करण्याची विनंती करण्यात आली.संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभाव मानणारी राज्यघटना असा उल्लेख असताना केंद्र शासनाने पारीत करून घेतलेला एनआरसी आणि कॅब हा कायदा केला असून, त्यामुळे जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन देशात अराजकता माजेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा कायदा मागे घेण्याची विनंती राष्टÑपतींकडे करण्यात आली आहे. या आंदोलनप्रसंगी अजीज पठाण, आसिफ खान, राजू देसले, कादर खान, मुख्तार सय्यद, बशीर सय्यद, शेरु मोमीन, सिकंदर अन्सारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Muslimमुस्लीमNashikनाशिक