शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुस्लीम आरक्षण संघर्ष आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:39 IST

संविधानाच्या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या एनसीआर आणि सीएबी यांसारख्या कायद्याला मागे घेण्यात यावे, अशी मागणी करीत मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने इदगाह मैदानावर आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली.

नाशिक : संविधानाच्या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या एनसीआर आणि सीएबी यांसारख्या कायद्याला मागे घेण्यात यावे, अशी मागणी करीत मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने इदगाह मैदानावर आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्टÑपतींकडे ही मागणी करण्याची विनंती करण्यात आली.संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभाव मानणारी राज्यघटना असा उल्लेख असताना केंद्र शासनाने पारीत करून घेतलेला एनआरसी आणि कॅब हा कायदा केला असून, त्यामुळे जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन देशात अराजकता माजेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा कायदा मागे घेण्याची विनंती राष्टÑपतींकडे करण्यात आली आहे. या आंदोलनप्रसंगी अजीज पठाण, आसिफ खान, राजू देसले, कादर खान, मुख्तार सय्यद, बशीर सय्यद, शेरु मोमीन, सिकंदर अन्सारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Muslimमुस्लीमNashikनाशिक