शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

राहुड धरणात गाळ

By admin | Updated: April 27, 2017 00:45 IST

चांदवड : बंधाऱ्यातील गाळ काढून जीवदान द्यावे, अशी मागणी जिवाशी प्रतिष्ठानच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चांदवड : तालुक्यातील राहुड बंधाऱ्यातील गाळ काढून परिसराला जीवदान द्यावे, अशी मागणी जिवाशी प्रतिष्ठानच्या वतीने प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राहुड बंधारा हा राष्ट्रीय महामार्गानजीक असून, सध्या तो कोरडाठाक पडला आहे. तालुक्यातील अनेक गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू आहेत. यात पाझर तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राहुड बंधाऱ्यातील गाळ काढला तर उसवाड, राहुड, डोंगरगाव, कळमदरे, चांदवड आदी गावांना याचा फायदा होणार आहे.खोली नसल्याने राहुड धरणातील पाणी वाहून जाते त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. सदर बंधाऱ्याची खोली वाढविल्यास परिसरातील गावांना फायदा होऊ शकतो.जलयुक्तमधून या धरणातील गाळ काढावा, अशी मागणी सुनील कासव, उदय वायकोळे, सोमनाथ देशमाने, रुपेश गायकवाड, महेंद्र निकम आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)