शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

किकवी-कळमुस्ते प्रकल्पाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:18 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील किकवी, कळमुस्ते व रोहीले आदी प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असून, लवकरच या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : आघाडी सरकारमुळे उंचावल्या अपेक्षा

किकवी प्रकल्प सन २००६-०७ सालापासून चर्चेत आहे. १,८०० दसलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे नाशिक महानगरातील भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण होणार आहे, शिवाय गोदावरीच्या पूररेषेला या धरणाचा पर्याय आहे. साधारण एक हजार कोटीच्या आसपास या धरणासाठी खर्च येणार आहे. नाशिककरांच्या पाण्यावर अन्य जिल्ह्यांकडून नेहमीच दावा केला जातो. या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांची निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी गरज लक्षात घेऊन किकवी धरण बांधण्यासाठी सन २००७ मध्ये केंद्र सरकारच्या नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत मान्यता मिळविली होती. त्यावेळी २०२१ पासून नाशिक शहराला पाणी देण्याचे निश्चित झाले होते, परंतु प्रकल्पाचा खर्च महापालिकेने करण्याची तयारी दर्शविली नाही. त्याच दरम्यान, कथित सिंचन घोटाळा चर्चेत आला आणि तत्कालीन भाजप सरकारने किकवी प्रकल्प गुंडाळला. आता महाराष्ट्रात आघाडी सरकारची सत्ता असल्याने हा प्रकल्प पुनश्च ऊर्जितावस्थेत आणावा, यासाठी जलचिंतन समितीतर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना किकवी प्रकल्प सुरू करण्याचे साकडे घालण्यात आले. त्यानुसार, शासनस्तरावर पुन्हा एकदा किकवी-कळमुस्ते प्रकल्पाच्या हालचाली सुरू झाली आहे.वनविभागाची अडचण दूरकिकवी धरणात ब्राह्मणवाडे पिंपळद पिंप्री आदी गावांच्या जमिनी थोड्या असल्या, तरी वनविभागाचे क्षेत्र जास्त आहे, परंतु वनविभागाची अडचणही दूर झाल्याचे समजते. शिरसगावजवळील जव्हार रस्ता पाण्यात जाणार असला, तरी तो दूरवरून काढता येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीकपात