शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

किकवी-कळमुस्ते प्रकल्पाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:18 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील किकवी, कळमुस्ते व रोहीले आदी प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असून, लवकरच या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : आघाडी सरकारमुळे उंचावल्या अपेक्षा

किकवी प्रकल्प सन २००६-०७ सालापासून चर्चेत आहे. १,८०० दसलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे नाशिक महानगरातील भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण होणार आहे, शिवाय गोदावरीच्या पूररेषेला या धरणाचा पर्याय आहे. साधारण एक हजार कोटीच्या आसपास या धरणासाठी खर्च येणार आहे. नाशिककरांच्या पाण्यावर अन्य जिल्ह्यांकडून नेहमीच दावा केला जातो. या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांची निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी गरज लक्षात घेऊन किकवी धरण बांधण्यासाठी सन २००७ मध्ये केंद्र सरकारच्या नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत मान्यता मिळविली होती. त्यावेळी २०२१ पासून नाशिक शहराला पाणी देण्याचे निश्चित झाले होते, परंतु प्रकल्पाचा खर्च महापालिकेने करण्याची तयारी दर्शविली नाही. त्याच दरम्यान, कथित सिंचन घोटाळा चर्चेत आला आणि तत्कालीन भाजप सरकारने किकवी प्रकल्प गुंडाळला. आता महाराष्ट्रात आघाडी सरकारची सत्ता असल्याने हा प्रकल्प पुनश्च ऊर्जितावस्थेत आणावा, यासाठी जलचिंतन समितीतर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना किकवी प्रकल्प सुरू करण्याचे साकडे घालण्यात आले. त्यानुसार, शासनस्तरावर पुन्हा एकदा किकवी-कळमुस्ते प्रकल्पाच्या हालचाली सुरू झाली आहे.वनविभागाची अडचण दूरकिकवी धरणात ब्राह्मणवाडे पिंपळद पिंप्री आदी गावांच्या जमिनी थोड्या असल्या, तरी वनविभागाचे क्षेत्र जास्त आहे, परंतु वनविभागाची अडचणही दूर झाल्याचे समजते. शिरसगावजवळील जव्हार रस्ता पाण्यात जाणार असला, तरी तो दूरवरून काढता येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीकपात