शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘प्रहार’चे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:41 IST

जिल्ह्यात पावसाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात असल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविले जावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले.

नाशिक : जिल्ह्यात पावसाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात असल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविले जावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.  १ सप्टेंबर रोजी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. पंधरा दिवसांत खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.  ‘प्रहार’चे निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी नकार दिल्याचा आरोपही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. एक तास चाललेल्या या आंदोलनानंतर सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. या आंदोलनात अनिल भडांगे, दत्तू बोडके, किरण गोसावी, अमजद पठाण, जगन काकडे, नितीन गवळी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.घोषणाबाजीसोमवारी दुपारी तीन वाजता ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्याने यासंदर्भात तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.

टॅग्स :Prahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांतीcollectorजिल्हाधिकारी