शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नाशिकमध्ये 80 पेक्षा अधिक दुर्मिळ वृक्षांची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 15:58 IST

महानगरपालिकेतर्फे पर्यावरण आणि जैव विविधतेच्या दृष्टीने नागरी देवराई प्रकल्प राबवण्यात येत आहे. देवराई योजनेंतर्गत नाशिकमधील निवडक उद्यानांमध्ये स्थानिक आणि दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. 

नाशिक : महानगरपालिकेतर्फे पर्यावरण आणि जैव विविधतेच्या दृष्टीने नागरी देवराई प्रकल्प राबवण्यात येत आहे. देवराई योजनेंतर्गत नाशिकमधील निवडक उद्यानांमध्ये स्थानिक आणि दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. प्रथमेश नगर ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क शेजारील ओपन जागेची देवराई प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. या उद्यानात ८० पेक्षा अधिक दुर्मिळ आणि स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली.  दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन व्हावे, त्यांची माहिती नागरिकांना मिळावी आणि शहरात ऑक्सिजन पार्क तयार व्हावे यासाठी नाशिक देवराई प्रकल्प राबविण्यात आला. 

प्रख्यात सिनेअभिनेते, सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवराई प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी, गटनेते अजय बोरस्ते, डॉ हेमलता पाटील, वैशाली भोसले, विलास शिंदे, गजानन शेलार, प्रियंका घाटे, सरिता सोनवणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक