शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

विल्होळी परिसरात नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:10 IST

विल्होळी : परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा, आवाज ऐकू न येणे, फोन पे, गुगल पे अशा बिझनेस अ‍ॅप वापर करताना न येणे, इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबाईल धारकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देनेटवर्क शोधासाठी दूरवर कुठेतरी उंचावर जावे लागते.

विल्होळी : परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा, आवाज ऐकू न येणे, फोन पे, गुगल पे अशा बिझनेस अ‍ॅप वापर करताना न येणे, इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबाईल धारकांनी संताप व्यक्त केला आहे.एकीकडे रिचार्ज चा दर वाढत असताना दुसरीकडे नेटवर्क मिळत नसल्याने पैसे देऊन मनस्ताप सहन करावा लागतो. सर्व कंपन्यांचे प्लॅन हे मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक असल्यामुळे दिवस तर संपत आहे, परंतु सेवेचा लाभ घेता येत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.इंटरनेट बंद असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरता येत नाही, ना कुठलेही प्रवेश पत्र डाऊनलोड करता येत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा, पदवी परीक्षा, सह शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. नेटवर्क शोधासाठी दूरवर कुठेतरी उंचावर जावे लागते. गावात सुरू असलेल्या बँका, कार्यालय मधील इंटरनेट, एटीएम सेवा यांचा बोजवारा उडाला आहे.यामुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याने कर्मचारी व नागरीकांमध्ये वाद होत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनिदन व्यवहार ठप्प झाले. संबंधित कंपन्यांनी नेटवर्क तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मोबाईलधारकांनी कडून केली जात आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटMobileमोबाइल