शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

कसमादे पट्यात लष्करी अळीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 18:48 IST

वटार : बागलाण नव्हे तर पूर्ण कसमादे परीसरात अमेरिकन लष्करी अळीचे आक्र मण दिवसेंदिवस वाढत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अळी मरत नसल्याने बळीराज्याच्या पायाखालची माती सरकली आहे, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययोजना तात्काळ अंमलात आणाव्यात असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : कृषी विभागामार्फत बांधावर पाहणी

वटार : बागलाण नव्हे तर पूर्ण कसमादे परीसरात अमेरिकन लष्करी अळीचे आक्र मण दिवसेंदिवस वाढत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अळी मरत नसल्याने बळीराज्याच्या पायाखालची माती सरकली आहे, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययोजना तात्काळ अंमलात आणाव्यात असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.पावसाळा सुरू होताच सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या उरकल्या पण नंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हताश झाला होता. गेल्या चार पाच दिवसापासून पुन्हा पावसाने मोर्चा बागलाणमध्ये वळवल्याने बळीराज्याच्या जीव मुठीत आला आहे. मात्रअस्मानी संकटानी बळीराज्याला पुन्हा आता लष्करी अळीचा धस्का बसका आहे , कारण मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केल्याने शेतकरी संकटात सापडलाआहे.परिसरात बºयाच शेतकºयांच्या मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केले. पिकाच्या पानावर पांढरे चट्टे पडू लागले आहेत. ही लष्करी अळी पोग्यातील कोवळी पाने खाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने मका पिक वाया जाण्याचा धोका वाढला आहे.शासनाच्या कृषी विभागामार्फत लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी खेडोपाडी मार्गदर्शन शिबीर राबवत आहेत.मका पिकांचे दर दोन दिवसांनी निरीक्षण करावे कृषी विभागाने प्रमाणित केलेल्या औषधांचा अवलंब केल्यास मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन करून मक्याचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते असे कृषिविभागामार्फत सांगण्यात आले.कोट..आमची टीम प्रत्येक तालुक्याचा दौरा करत आहे. जर शेतकºयांना अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्वरीत कृषी विभागाने प्रमाणित औषधे वापरली तर दोन ते तीन आठवड्यात लष्करी अळीचे नियंत्रण शेतकरी करू शकतो.- दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगांव.माझ्या चार एकर मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. महागडी औषध फवारणी केली, पण अळी काही पिच्छा सोडण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान केले आहे.- जिभाऊ खैरनार, शेतकरी, वटार. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी