शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

म्हैसमाळमध्ये गावकऱ्यांनी केले पाण्याचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:18 IST

पेठ : तीव्र दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ गावात सामाजिक संघटनेच्या वतीने पूर्ण करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात पाणी पोहोचल्याने गावकऱ्यांनी वाजत गाजत तर महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नृत्य करत जल्लोषात स्वागत केले.

नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव मागील वर्षी दुष्काळासाठी देशभरात चर्चेत आले होते. समाजमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या वाचून सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेने या गावाचा पाणीप्रश्न सोडवण्याचे ठरवले. त्यानंतर दीड वर्ष एसएनएफ टीमच्या अथक परिश्रमातून म्हैसमाळ गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यात यश आले आणि गुरुवारी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरिक्षक राजेश लोखंडे, भूगर्भशास्रज्ञ डॉ. जयदीप निकम, प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदचे माजी सदस्य गोपाळ धूम, प्रशांत बच्छाव, महेश टोपले, देवदत्त चौधरी, जयदीप गायकवाड, देवीदास कामडी, मनोहर जाधव, दिलीप महाले, यशवंतराव धूम, संदीप डगळे आदी उपस्थित होते.पाण्यामुळे सुटणार सामाजिक प्रश्नएसएनएफच्या पाण्याच्या बदल्यात वृक्षसंवर्धन या योनजेंतर्गत गावात वृक्षारोपण करण्यात आले. या रोपांची निगा राखणे ते वाढविण्याची जबादारी गावकऱ्यांनी आनंदाने स्वीकारली. यासोबतच गावात पाणी आल्याने गाव हगणदारीमुक्त करण्याचा संकल्पही गावकऱ्यांनी केला. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले, की पाण्याच्या अभावामुळे आमच्या गावातील मुलांशी लग्न करायला मुली तयार होत नव्हत्या. गेल्या काही दिवसांत सुटलेल्या पाणीप्रश्नामुळे आता तरुणांची लग्नेही व्हायला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी