शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

म्हैसमाळमध्ये गावकऱ्यांनी केले पाण्याचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:18 IST

पेठ : तीव्र दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ गावात सामाजिक संघटनेच्या वतीने पूर्ण करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात पाणी पोहोचल्याने गावकऱ्यांनी वाजत गाजत तर महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नृत्य करत जल्लोषात स्वागत केले.

नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव मागील वर्षी दुष्काळासाठी देशभरात चर्चेत आले होते. समाजमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या वाचून सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेने या गावाचा पाणीप्रश्न सोडवण्याचे ठरवले. त्यानंतर दीड वर्ष एसएनएफ टीमच्या अथक परिश्रमातून म्हैसमाळ गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यात यश आले आणि गुरुवारी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरिक्षक राजेश लोखंडे, भूगर्भशास्रज्ञ डॉ. जयदीप निकम, प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदचे माजी सदस्य गोपाळ धूम, प्रशांत बच्छाव, महेश टोपले, देवदत्त चौधरी, जयदीप गायकवाड, देवीदास कामडी, मनोहर जाधव, दिलीप महाले, यशवंतराव धूम, संदीप डगळे आदी उपस्थित होते.पाण्यामुळे सुटणार सामाजिक प्रश्नएसएनएफच्या पाण्याच्या बदल्यात वृक्षसंवर्धन या योनजेंतर्गत गावात वृक्षारोपण करण्यात आले. या रोपांची निगा राखणे ते वाढविण्याची जबादारी गावकऱ्यांनी आनंदाने स्वीकारली. यासोबतच गावात पाणी आल्याने गाव हगणदारीमुक्त करण्याचा संकल्पही गावकऱ्यांनी केला. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले, की पाण्याच्या अभावामुळे आमच्या गावातील मुलांशी लग्न करायला मुली तयार होत नव्हत्या. गेल्या काही दिवसांत सुटलेल्या पाणीप्रश्नामुळे आता तरुणांची लग्नेही व्हायला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी