शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा संप मागे : व्यापाऱ्याकडून अडवणूक होत असल्याची भावना

By admin | Updated: July 25, 2016 23:39 IST

गोणी पद्धतीला तीव्र विरोध

देवळा : दोन आठवड्यापासून देवळा कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान कांदा व्यापाऱ्यांनी सुरु केलेला संप मागे घेतल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी गोणी पद्धतीने कांदा लिलाव करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली असून यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे. पूर्वीचीच लिलाव पद्धत व्यापाऱ्यांनी सुरु करावी, अशी मागणी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.यापुढे आडत ही कांदा खरेदीदाराकडूनच वसुली केली जाणार असली तरी व्यापाऱ्यांनी गोणीपद्धतीने कांदा लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याने निवड करुन गोणीत भरुन आणावा लागणार आहे.यामुळे शेतकरी वर्ग चिंतीत झाला असून व्यापाऱ्यांनी हे अडवणूकीचे धोरण अवलंबल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कांदा गोणीत भरुन आणल्यास त्याचा लिलाव करण्यात येईल व शेतकऱ्यांकडून आडत घेतली जाणार नाही अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे तर शेतकऱ्यांचा ह्या गोणी पद्धतीला विरोध असल्याने सोमवारी दि. २५ रोजी देवळा येथे कांद्याचे लिलाव होऊ शकले नाही. निफाड - शेतकऱ्यांनी कांदा मार्केटला आणताना कांदा गोणीत भरुन आणावा या चुकीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी सायखेडा मार्केट मध्ये बाजार समितीचे संचालक, व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी यांची संयुक्त बैठक सायखेडा येथे संपन्न झाली. या बैठकीत पिंपळगाव बाजार समिती संचालक गोकुळ गिते यांनी शेतकरी अन व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीची भूमिका बाजार समिती करत असुन सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी भरडला जात आहे. सायखेडा व्यापारी असोसिएसनचे अध्यक्ष सुरेश कमानकर यांनी आम्हाला अडत बंद झाल्याने कांदा खरेदी परवडत नाही तर शेतकरी प्रभाकर रायते यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून मार्केट बंद असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गोणीत कांदा विक्र ी करणे परवडनारे नसून उलट अडतीपेक्षा जादा खर्च येतो त्यामुळे गोणीने विक्र ी करणे शेतकऱ्यांना परवडनारे नसून उलट खर्च वाढणार आहे. बाजार समिती संचालक विजय कारे यांनी बहुतेक शेतकऱ्यांचा कांदा सध्या पडून असुन सडत आहे . त्यामुळे लवकरात लवकर निर्णय होने गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. अश्पाक शेख यांनी १५ दिवसांपासून मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांबरोबरच मार्केटवर अवलंबून असणाऱ्या घटकांवर संकट कोसळले आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मरण होत आहे. असे मत यावेळी व्यक्त केले येत्या शुक्र वारी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीत गोणीत कांदा लिलावासाठी आणण्याच्या निर्णयास तीव्र विरोध करण्यात यावेळी अश्पाक शेख, विजय कारे, गोकुळ गिते, सुरेश कमानकर, प्रभाकर रायते, नारायण वरखेडे, दत्तात्रय खालकर आदी सह शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)