शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

नांदूरमधमेश्वर कालवा विकासासाठी सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:02 IST

सिन्नर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र राज्य व युवामित्र संस्था, सिन्नर यांच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार कार्यक्रम नुकताच मंत्रालयामध्ये पार पडला.

ठळक मुद्देधरण लाभक्षेत्रातील ५००० एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचना खाली आणण इत्यादी उद्देश

सिन्नर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र राज्य व युवामित्र संस्था, सिन्नर यांच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार कार्यक्रम नुकताच मंत्रालयामध्ये पार पडला.याप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव प्रवीण परदेशी, राजेंद्र पवार, डॉ. संजय बेलसरे, जे.व्ही.आर. मूर्ती, सुनील पोटे, पद्मभूषण देशपांडे उपस्थित होते. सततचा दुष्काळ व पाण्याचा तुटवडा असणाऱ्या औरंगाबाद जिल्हातील वैजापूर, गंगापूर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये शेतीच्या सिंचनाची गरज भागविण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणामधून २००४ साली १२५ कि.मी.चे पाटाचे जाळे तयार करण्यात आले.जलसंपदा विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनातून व युवामित्र संस्थेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतून उपक्रम राबविण्यात येणार असून, उपक्रमाद्वारे, पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी व समन्यायी पाणी वाटपासाठी १२३ पाणीवापर संस्थांची क्षमता बांधणी करणे, धरण लाभक्षेत्रातील ५००० एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचना खाली आणण इत्यादी उद्देश साध्य केले जाणार आहेत. सदर कार्यक्रमाद्वारे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील ३ तालुके व १०४ गावांमधील ५५ हजार कुटुंबांना प्रत्यक्ष फायदा होणार असून, सुमारे १.०८ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविल्या जाणाºया या प्रकल्पांतर्गत शासकीय यंत्रणा, लाभक्षेत्रातील शेतकरी, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट - देणगीदार संस्था यांचा सहभाग मिळणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण