शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखानदारांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:44 IST

वायू प्रदूषण व मानवी आरोग्यास हानिकारक ठरणारे कारखाने बंद करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिल्याने वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेत सुमारे १३५ कारखानदारांची वीजजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला.

मालेगाव : शहरातील वायू प्रदूषण व मानवी आरोग्यास हानिकारक ठरणारे कारखाने बंद करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिल्याने वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेत सुमारे १३५ कारखानदारांची वीजजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला. याबाबत कारखानदारांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आपले गाºहाणे मांडले.सुमारे दीड वर्षापासून औद्योगिक प्लॉटचे ना हरकत दाखले (एनओसी) ग्रामपंचायीमधून देण्यात आले होते. आता ना हरकत दाखले महानगरपालिकेने द्यावे, असे दीड वर्षापूर्वी तत्कालीन मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. एकदा ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखले घेतल्यानंतर पुन्हा कारखानदारांकडून ना हरकत दाखले घेण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या विरोधात ८२ जणांनी महापालिकेकडे अर्ज दिले असून त्याबाबत अद्याप उत्तर मिळालेले नाही. प्लॅस्टिक कारखाने बंद करावे असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्याने प्रदूषण निर्माण करणारे १३२ कारखान्यांच्या विरोधात वीज जोडणी खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगररचनाकाराने याची आज माहिती दिली. कारखाने जुने असल्याने त्यांच्याकडून नाहरकत परवान्यांची मागणी न करता नवीन कारखानदारांकडून नाहरकत दाखल्यांची मागणी करावी. यावेळी तालुका प्लॅस्टिक असोसिएशनचे धीरज अवस्थी, मयूर सोनवणे, राजेश दुगड, मुकेश झुनझुनवाला, प्रितेश ताथेड, राजू तांबोळी, आबीदअली आदि उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रचनाकार कार्यालयाशी चर्चा केली. मुंबई, औरंगाबादप्रमाणे येथे प्रक्रिया राबविली जावी याबाबत त्यांनी संबंधितांना सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांव