शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखानदारांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:44 IST

वायू प्रदूषण व मानवी आरोग्यास हानिकारक ठरणारे कारखाने बंद करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिल्याने वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेत सुमारे १३५ कारखानदारांची वीजजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला.

मालेगाव : शहरातील वायू प्रदूषण व मानवी आरोग्यास हानिकारक ठरणारे कारखाने बंद करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिल्याने वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेत सुमारे १३५ कारखानदारांची वीजजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला. याबाबत कारखानदारांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आपले गाºहाणे मांडले.सुमारे दीड वर्षापासून औद्योगिक प्लॉटचे ना हरकत दाखले (एनओसी) ग्रामपंचायीमधून देण्यात आले होते. आता ना हरकत दाखले महानगरपालिकेने द्यावे, असे दीड वर्षापूर्वी तत्कालीन मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. एकदा ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखले घेतल्यानंतर पुन्हा कारखानदारांकडून ना हरकत दाखले घेण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या विरोधात ८२ जणांनी महापालिकेकडे अर्ज दिले असून त्याबाबत अद्याप उत्तर मिळालेले नाही. प्लॅस्टिक कारखाने बंद करावे असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्याने प्रदूषण निर्माण करणारे १३२ कारखान्यांच्या विरोधात वीज जोडणी खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगररचनाकाराने याची आज माहिती दिली. कारखाने जुने असल्याने त्यांच्याकडून नाहरकत परवान्यांची मागणी न करता नवीन कारखानदारांकडून नाहरकत दाखल्यांची मागणी करावी. यावेळी तालुका प्लॅस्टिक असोसिएशनचे धीरज अवस्थी, मयूर सोनवणे, राजेश दुगड, मुकेश झुनझुनवाला, प्रितेश ताथेड, राजू तांबोळी, आबीदअली आदि उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रचनाकार कार्यालयाशी चर्चा केली. मुंबई, औरंगाबादप्रमाणे येथे प्रक्रिया राबविली जावी याबाबत त्यांनी संबंधितांना सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांव