शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण विरोध जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 17:06 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे नुकतीच शेतकºयांची एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देया प्रकल्पाला शेतकºयांचा विरोध आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे नुकतीच शेतकºयांची एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. गरज पडल्यास नाशिक जिल्ह्यातील दोन खासदार तसेच महसूलमंत्री यांच्याशी दिल्लीत जाऊन भूसंपादनाबाबतचा प्रश्न सोडवू तालुक्यातील शेतकºयांना कदापी भूमिहीन होऊ देणार नसल्याचे आश्वासन यावेळी पाडळी देशमुख येथील शेतकºयांच्या बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी दिले.अनेक वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात अनेक प्रकल्प झाले यामध्ये धरण, रेल्वे, औद्योगिक वसाहत, महामार्ग, रस्ते अशा विविध प्रकल्पासांठी शासनाने जमिनी संपादित केल्या असून समृद्धी महामार्गासाठी देखील हजारो हेक्टर जमीन संपादित केली आहे. आणि आता पुन्हा नवीन रेल्वे लाईनच्या रु ंदीकरण कामासाठी शेतकºयांच्या जमिनी संपादित करणार असल्याने हा रेल्वे प्रकल्प म्हणजे शेतकºयांवर मोठा अन्याय होणार आहे. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील घोटी, माणकिखांब, मुंढेगाव, मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, नांदूरवैद्य, अस्वली हि गावे प्रकल्पबाधित होणार आहे. या प्रकल्पाला शेतकºयांचा विरोध आहे.यावेळी माजी आमदार मेंगाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, कमलाकर नाठे, दशरथ मालुंजकर, भाऊसाहेब धोंडगे, तसेच तालुक्यातील सरपंच व अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरीcentral railwayमध्य रेल्वे