शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

जागतिक पर्यटनवाढीमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची : सुधीर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:00 IST

‘लेखक तुमच्या भेटीला’ या व्याख्यानमालेत रविवारी (दि.२) ‘जागतिक पर्यटन : एक आनंदपर्वणी’ याविषयावर पाटील यांची मुलाखत घेण्यात आली.

ठळक मुद्देपंधरवड्यात केरळचे पर्यटन होईल सुरळीत सुरक्षित नैसर्गिक पर्यटनस्थळांपैकी एक पर्यटनस्थळ म्हणजे केरळ

नाशिक : काळानुरूप जागतिक पर्यटनाचा विस्तार होत गेला. आधुनिकतेच्या काळात जग जवळ आले असून, पर्यटनाला मोठा वाव मिळत आहे. प्रवासाकरिता सुलभ साधने उपलब्ध झाली आणि माध्यमांच्या गतिमान प्रगतीमुळे पर्यटनवृद्धीला मोठा हातभार लागला. पर्यटनाविषयीची आवड जनसामान्यांमध्ये अधिकाधिक निर्माण करण्याचे काम प्रसारमाध्यमांनी केले. त्यामुळे जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना मिळत गेली, असे प्रतिपादन पर्यटन व्यावसायिक सुधीर पाटील यांनी केले.ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या व्याख्यानमालेत रविवारी (दि.२) ‘जागतिक पर्यटन : एक आनंदपर्वणी’ याविषयावर पाटील यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी मुलाखतकार रविराज गंधे यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून पाटील यांचा जीवनप्रवासापासून जागतिक स्तरावर पर्यटनाला मिळणारा वावपर्यंत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले, जगभ्रमंती केल्यानंतर सर्वाधिक सुरक्षित व चांगला देश केवळ भारत आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहचलो. पर्यटनाला भारतात मोठा वाव आहे, यात शंका नाही. दुर्दैव एवढेच की पर्यटन क्षेत्राकडे भारतात अद्याप औद्योगिक दृष्टिकोनातून बघितले जात नाही. लेह-लडाखचाही त्यांनी उल्लेख करत येथील निसर्गसौंदर्य, डोंगरदऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य अद्भूत असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर पर्यटनवाढीचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे विविध खेळांच्या होणाºया स्पर्धांचे आयोजन हेदेखील आहे. कारण जगाच्या कानाकोपºयात क्रिकेटपासून फुटबॉलपर्यंत विविध खेळांचे चाहते आहे. त्यामुळे अशा खेळांच्या होणाºया स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी ते चाहते पर्यटन करत असतात, असे पाटील म्हणाले. यावेळी लेह-लडाखची लघुचित्रफितही दाखविण्यात आली.पंधरवड्यात केरळचे पर्यटन होईल सुरळीतपर्यटनावरच केरळचे सरकार अवलंबून आहे, हे विसरून चालणार नाही. पुरामुळे पर्यटनाला मोठा फटका जरी बसला असला तरी येत्या पंधरवड्यात कोच्ची ते त्रिवेंद्रमपर्यंतचे केरळचे पर्यटन सुरळीत झाल्याचे आपल्याला पहावयास मिळेल, कारण तेथे प्रत्येक व्यक्ती एकत्र येऊन त्यासाठी झटत आहे, असेही पाटील यांनी यावेळी अधोरेखित केले. भारतात चांगल्या, सुंदर, सुरक्षित नैसर्गिक पर्यटनस्थळांपैकी एक पर्यटनस्थळ म्हणजे केरळ आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

टॅग्स :tourismपर्यटनIndiaभारतKerala Floodsकेरळ पूर