शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

महापौरांना मुदतवाढ, परंतु महापालिकेला पत्रच प्राप्त नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:09 IST

राज्यातील दहा महापालिकांमधील महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला खरा, परंतु महिना उलटला तरी यासंदर्भातील आदेशच प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत.

नाशिक : राज्यातील दहा महापालिकांमधील महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला खरा, परंतु महिना उलटला तरी यासंदर्भातील आदेशच प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे इंटरनेट आणि फोर जीच्या युगात एक पत्र दीड महिन्यात मुंबईहून प्रवास करून नाशिकपर्यंत पोहोचत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.विद्यमान महापौरांची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपणार होती. नाशिकबरोबरच मुंबई, कल्याण डोंबीवली यांसह दहा महापालिकांमध्येही महापौरांच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, विधानसभा निवडणुका असल्याने या सर्वच महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आरक्षणाची सोडतदेखील टळली. वास्तविक निवडणूक आयोगाने आत्तापर्यंतचे आरक्षण आणि त्यावरील उमेदवार याबाबत माहिती मागवली होती. त्यामुळे महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत निघणार अशी शक्यता होती, परंतु मुदतवाढीच्या निर्णयानंतर प्रत्यक्षात पुढील कार्यवाही झालेली नाही. इतकेच नाही तर महापौर मुदतवाढ झाल्याचे अधिकृत पत्रदेखील प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.विद्यमान महापौरांना मिळालेली मुदतवाढ ही १५ डिसेंबर रोजी संपणार असून, त्यापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेला अधिकृत विचारणा करायची आहे, मात्र महापौरांना मुदतवाढ देण्याचे आदेश प्राप्त न झाल्याने नगरसचिव विभागाला संदर्भ पत्र टाकण्याची अडचण झाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक