शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

न्मेनरोड परिसरातील बाजारपेठा आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:26 IST

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील मेनरोड परिसरातील बाजारपेठा रविवारपासून (दि.२१) बंद ठेवण्याचा निर्णय स्वेच्छेने व्यापारी आणि हॉकर्सच्या संघटनांनी घेतला आहे. शहरात प्रथमच अशा प्रकारचा ‘जनता कर्फ्यू’च्या धर्तीवर निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देमेनरोड, शालिमार आणि जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील मेनरोड परिसरातील बाजारपेठा रविवारपासून (दि.२१) बंद ठेवण्याचा निर्णय स्वेच्छेने व्यापारी आणि हॉकर्सच्या संघटनांनी घेतला आहे. शहरात प्रथमच अशा प्रकारचा ‘जनता कर्फ्यू’च्या धर्तीवर निर्णय घेण्यात आला आहे.मेनरोड, शालिमार आणि जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळले असून, हा भाग सील करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढून धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे शनिवारी (दि.२०) यासंदर्भात माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ व राजेंद्र बागुल यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व्यापारी आणि विक्रेत्यांची बैठक झाली. पोलीस निरीक्षक साजन सोनवणेदेखील यावेळी उपस्थित होते. यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी येत्या रविवारपासून (दि.२१) आठ दिवस म्हणजेच दि. २८ जूनपर्यंत बाजारपेठा स्वेच्छेने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात सराफ बाजारासह अन्य सर्वच व्यावसायिक सहभागी होणार आहेत. दरम्यान, किराणा व्यवसाय अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सोमवार ते बुधवार तीन दिवस बाजार बंद ठेवण्यात येणार आहे, असे किराणा व्यापारी असोसिएशनचे प्रफुल्ल संचेती यांनी दिली. बैठकीस नरेश पारख, अतुल मानकर, चेतन राजापूरकर, अमर सोनवणे, संदीप आहेर, सतीश धटिंगण तसेच हॉकर्स युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक