शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

जिल्ह्यातील बाजार समित्या सलग दहा दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 01:32 IST

दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसार मालाचे लिलाव मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. तर भाजीपाल्याचे लिलाव फक्त दोनच दिवस बंद राहणार आहे.

ठळक मुद्देदिवाळी उत्सव : सणासुदीत शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा

नाशिक : दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसार मालाचे लिलाव मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. तर भाजीपाल्याचे लिलाव फक्त दोनच दिवस बंद राहणार आहे. चांदवड बाजार समितीत शनिवारी सकाळच्यावेळी धान्य लिलाव सुरू राहणार आहेत. येथे ९ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत.

सलग दहा दिवस बाजार समित्या बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. दिवाळीनंतर बाजार समित्या सुरू झाल्यानंतर मालाची आवक वाढते. यामुळे त्याचा दरावर परिणाम होतो. आधीच मागील दोन वर्षांपासून शेतीमालाला फारसे दर नाहीत. मागील पंधरा दिवसांपासून कांदा दरावरही मोठा परिणाम झाला आहे. उन्हाळ कांदा संपत आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्यांना आता कांदा विक्रीसाठी किमान दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोट-

दिवाळी असली तरी सलग दहा दिवस बाजार समित्या बंद ठेवणे हे उचित नाही. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना पैशांची गरज असते, पण आता त्यांना माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक प्रकारे हा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचाच प्रकार आहे. एक-दोन दिवस व्यवहार बंद ठेवणे समजण्यासारखे आहे, पण इतके दिवस बंद ठेवून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. बाजार समिती प्रशासनाने ही प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - अर्जुनतात्या बोराडे, जिल्हाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी