शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राज्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:15 IST

शेतकरी कर्जमाफीचे खोटे आकडे मुख्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहेत. आजही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

सिन्नर : शेतकरी कर्जमाफीचे खोटे आकडे मुख्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहेत. आजही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. एससी-एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे कर्जमाफीसाठी पळविल्याचा आरोप प्रा. सुषमा अंधारे यांनी केला.  येथील वावीवेस परिसरात महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या.  देशात कॉँग्रेस आणि भाजपा यांनी सत्ता उपभोगली, मात्र दोन्ही पक्षांची विचारधारा भांडवलवादी आहे. त्यामुळे जनतेकडे दुर्लक्ष होते. व्यासपीठावर माजी आमदार माणिकराव कोकाटे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, अमोल पगारे, नारायण गायकवाड, तालुकाध्यक्ष मंगेश जाधव, डी. डी. गोर्डे, भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव, कृष्णा कासार, प्रवीण वर्मा, देवा जाधव, आशा जाधव, कल्पना रणशेवरे, महेंद्र उन्हवणे आदी उपस्थित होते. सर्वसामान्यांचे नेतृत्व उभे राहण्यासाठी देशासह राज्याच्या राजकारणात तिसºया पर्यायाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा. अंधारे यांनी केले.  देशासह राज्यात तीन वर्षं यशस्वी कारभार केल्याचा दावा भाजपा सरकारकडून केला जात आहे. मात्र, सर्वाधिक मोर्चे याच काळात निघाल्याकडे सत्ताधारी डोळेझाक करीत आहेत. शेतकरी संपदेखील भाजपाच्या काळात झाला. मुख्यमंत्र्यांना जनतेचे प्रश्न कळत नसल्याचा टोला प्रा. अंधारे यांनी लगावला.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती