शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

अहंकारामुळे माणसाचे वैयक्तिक नुकसान : धोंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:51 IST

माणसाने उत्क्रांतीच्या काळात जगणे सुकर करण्यासाठी भाषेचा वापर करून समाजाची निर्मिती केली. परंतु, प्रतिष्ठा आणि अहंकार यांसारख्या गोष्टींमुुळे माणूस याच समाजात स्वत:चे वैयक्तिक नुकसान करून घेत असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले आहे.

नाशिक : माणसाने उत्क्रांतीच्या काळात जगणे सुकर करण्यासाठी भाषेचा वापर करून समाजाची निर्मिती केली. परंतु, प्रतिष्ठा आणि अहंकार यांसारख्या गोष्टींमुुळे माणूस याच समाजात स्वत:चे वैयक्तिक नुकसान करून घेत असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले आहे.गोदाघाटावरील यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेत २५वे पुष्प गुंफताना ‘माणूस आणि त्याचं जगणं’ विषयावर ते बोलत होते. स्व. माणिकलाल भटेवरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी (दि. २५) त्यांनी व्याख्यान देताना मानवाच्या उत्क्रांतीच्या विविध अवस्थांचे वर्णन करताना सद्यस्थितीत मानवी जगण्यातील वास्तविक तेवर भाष्य केले. डॉ. दिलीप धोंगडे म्हणाले, माणूस हे एक अजब रसायन आहे. त्याची उकल करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असून, अजूनही ते विविध माध्यमांतून सुरू आहे. अनेक विचारवंतानी माणसाच्या जगण्याची मिमांसा केली आहे. यात प्रतिष्ठा आणि अहंकार मानवाच्या जगण्याचा घात करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रतिष्ठा आणि अहंकारात कधीही न अडकता काम करत राहिले पाहिजे. माणसाचे दुटप्पी वागणे, बोलणे हे नेहमी त्याच्या स्वार्थावर अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.आजचे व्याख्यानविषय : लोकसभा निवडणूक-२०१९ निकालाचा अन्वयार्थवक्ते : सुरेश भटेवरा

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक