शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पेठ तालुक्यात वादळाने आंबा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 16:51 IST

पेठ : तालुक्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वादळ सुटल्याने, आंबापिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन तोडणीच्या वेळी आंबा भुईसपाट झाला. आंबा उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअनेकांच्या घरावरचे पत्रे, कौले उडून गेल्याने संसार उघड्यावर

पेठ : तालुक्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वादळ सुटल्याने, आंबापिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन तोडणीच्या वेळी आंबा भुईसपाट झाला. आंबा उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते वादळाचा पेठ तालुक्यालाही तडाखा बसला असून, यामध्ये घरांचेही नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरचे पत्रे, कौले उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. फळबागा भुईसपाट झाल्या असून, आंबा, पपईची झाडे मोडून पडली आहेत. पेठ तालुक्यात या वर्षी कोरोनाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना आंबा पिकापासून दोन पैसे मिळतील, अशी आशा असताना या वादळी संकटाने शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला आहे.

टॅग्स :Rainपाऊसtalukaतालुका