शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गुरूप्रेमाच्या रंगातच मानवाचे कल्याण : राजेंद्रसिंह

By admin | Updated: September 13, 2015 23:08 IST

गुरूप्रेमाच्या रंगातच मानवाचे कल्याण : राजेंद्रसिंह

त्र्यंबकेश्वर : गुरूप्रेमाच्या रंगात रंगल्यानेच मानवाचे कल्याण होऊ शकते. खरा सत्संग मिळणे कठीण आहे. कारण आज सर्वत्र धार्मिक भेदाभेद पहायला मिळतो. संतांची शिकवण ही सर्व मनुष्यजातीला मार्गदर्शक ठरणारी असते. ती सार्वभौमिक शिक्षण देणारी असते, असे विचार संत राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. जव्हाररोड येथील रुहानी मिशन शिबिरात आयोजित सत्संगात ते बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, संतांचा सत्संग स्वतंत्र असतो. देवाच्या पुरातन आणि खऱ्या नियमांची शिकवण यातून दिली जाते. सर्व मनुष्यजातीला, धर्माला ती लागू पडते. गुरुवाणी ही दिव्य ध्वनीची शिक्षा देत असते. हा ध्वनी आपण आपल्या अंर्तमनातून, आत्म्यातून प्रकट जाली पाहिजे. संत हे सर्व धर्माच्या स्त्री-पुरुषांना शिक्षण देण्याचे काम करतात, जे लोक सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचे मन शांती आणि समाधानाने भरून जाते. मानवासाठी बाहेरच्या जगात कुठल्याही प्रकारचा आराम किंवा शांतता नाही. एखाद्याला सर्व पृथ्वीतलावरचा राजा बनवून दिले तरी सुख, शांती त्याला मिळेलच याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय, गुरुच्या सत्संगाशिवाय तरणोपाय नाही, असेही त्यांनी सांगितले.