शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
4
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
5
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
6
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
7
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
8
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
9
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
10
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
11
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
12
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
13
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
14
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
15
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
16
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
17
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
18
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
19
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
20
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

गुरूप्रेमाच्या रंगातच मानवाचे कल्याण : राजेंद्रसिंह

By admin | Updated: September 13, 2015 23:08 IST

गुरूप्रेमाच्या रंगातच मानवाचे कल्याण : राजेंद्रसिंह

त्र्यंबकेश्वर : गुरूप्रेमाच्या रंगात रंगल्यानेच मानवाचे कल्याण होऊ शकते. खरा सत्संग मिळणे कठीण आहे. कारण आज सर्वत्र धार्मिक भेदाभेद पहायला मिळतो. संतांची शिकवण ही सर्व मनुष्यजातीला मार्गदर्शक ठरणारी असते. ती सार्वभौमिक शिक्षण देणारी असते, असे विचार संत राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. जव्हाररोड येथील रुहानी मिशन शिबिरात आयोजित सत्संगात ते बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, संतांचा सत्संग स्वतंत्र असतो. देवाच्या पुरातन आणि खऱ्या नियमांची शिकवण यातून दिली जाते. सर्व मनुष्यजातीला, धर्माला ती लागू पडते. गुरुवाणी ही दिव्य ध्वनीची शिक्षा देत असते. हा ध्वनी आपण आपल्या अंर्तमनातून, आत्म्यातून प्रकट जाली पाहिजे. संत हे सर्व धर्माच्या स्त्री-पुरुषांना शिक्षण देण्याचे काम करतात, जे लोक सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचे मन शांती आणि समाधानाने भरून जाते. मानवासाठी बाहेरच्या जगात कुठल्याही प्रकारचा आराम किंवा शांतता नाही. एखाद्याला सर्व पृथ्वीतलावरचा राजा बनवून दिले तरी सुख, शांती त्याला मिळेलच याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय, गुरुच्या सत्संगाशिवाय तरणोपाय नाही, असेही त्यांनी सांगितले.