शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मालेगावी पाणीपुरवठा सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 15:08 IST

मालेगाव : मालेगाव शहराचा पाणीपुरवठा शनिवार (दि.१७)पासून पूर्ववत सुरळीत झाला आहे.

ठळक मुद्दे विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

मालेगाव : मालेगाव शहराचा पाणीपुरवठा शनिवार (दि.१७)पासून पूर्ववत सुरळीत झाला आहे.शुक्र वारी (दि.१४) गिरणा धरणात मृत मासे आढळून आले होते. विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे तातडीने पंपिंग स्टेशन बंद करण्यात आले होत.े मात्र शुक्र वारी रात्री पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जयपाल त्रिभुवन, सचिन माळवाळ, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक यांनी गिरणा धरण क्षेत्रातील पंपिंग स्टेशन परिसराची पाहणी केली. या ठिकाणी मासे विहार करताना आढळून आले. याची माहिती आयुक्त दीपक कासार यांना देण्यात आली होती. त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.

 

टॅग्स :WaterपाणीCrime Newsगुन्हेगारी