शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
3
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
4
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
5
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
6
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
7
"चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव
8
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
9
Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक
10
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
11
आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा
12
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
13
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
14
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
15
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
16
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल
17
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
18
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
19
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
20
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."

हजारो मजुरांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:23 IST

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिनाभरापासून निवारा केंद्रात थांबलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार नागरिकांना आपल्या मूळ गावी परतणे शक्य होणार आहे.

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिनाभरापासून निवारा केंद्रात थांबलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार नागरिकांना आपल्या मूळ गावी परतणे शक्य होणार आहे. आपल्या कुटुंबीयांपासून दूर असलेल्या या नागरिकांना लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे येथे थांबावे लागले असले तरी ते अत्यंत अगतिक झाले होते. मात्र आता त्यांची सुटका होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषत: नाशिक शहरासह अनेक निवारा केंद्रांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा आता संयम सुटत चालल्याने त्यांनी संघर्षाची भाषा सुरू केली होती. मात्र, ३ मेपर्यंत निर्णय न झाल्यास वेगळे चित्र निर्माण होऊ शकते. अशा वेळी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक स्थलांतरित कामगारांना दिलासा मिळणार आहे.गेल्या महिन्यात देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर रोजगार आणि मजुरीसाठी अडकलेल्या लाखो नागरिकांचे हाल झाले. दळणवळणाची सर्व साधने बंद असताना मिळेल त्या वाहनाने आणि प्रसंगी पायपीट करीत नागरिक आपल्या राज्याकडे आणि गावाकडे जात असल्याने शासनाने कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्यांना आहे त्याचठिकाणी थांबण्याचे आणि त्यांची तात्पुरती सोय करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने निवारा केंद्र उभारले होते. नाशिक शहरातील सुमारे पंधरा शाळांमध्ये अशाप्रकारे निवारा केंद्रे उभारण्यात आली असून, त्याठिकाणी सातशे कामगार आहेत. तर जिल्हाभरात एकूण २७ केंद्रे असून, ३ हजार १२६ व्यक्तींची निवासाची व्यवस्था असली तरी तूर्तास १ हजार ९०१ स्थलांतरित वास्तव्यास आहेत. यात महाराष्टÑात अन्य राज्यांतील ५०१ नागरिक आहेत. उर्वरित सर्व जण देशाच्या विविध राज्यांतील आहेत.सध्या निवारा केंद्रात मूलभूत सुविधा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी १४ तारखेला लॉकडाउनचा पहिला टप्पा संपेल तेव्हा सुटका होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढल्याने सर्वच स्थलांतरित अस्वस्थ आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक