शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

शिंदवड परिसरात पावसाने खरिप पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 15:02 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे १५ दिवसात दोन वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने, पोंगा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागासह सोयाबीन, टमाटा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देवरखेडा : पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे १५ दिवसात दोन वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने, पोंगा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागासह सोयाबीन, टमाटा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.खरिपाचे सोयाबीन, भुईमूग आदी काढणीस आलेल्या पीकांचे मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तर वादळी पावसाने टमाट्याच्या सºया पडल्याने फळे खराब होत आहे. द्राक्ष उत्पादकांना कोरोनामुळे मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असतांना या मुसळधार पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरु झाला असुन घड कमकुवत आहे. त्यावर खर्च ही वाढला असतांना या पावसाने डावणी व घड जिरु नये म्हणुन अधिकचा खर्च वाढला आहे. शिंदवड व परिसरात झालेल्या पावसाने गावाजवळ असलेल्या फरशीचे नुकसान झाले आहे.मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न मार्गी लागत नसुन लवकरात लवकर पुलाचे काम करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यावेळी त्यांनी परिसराची पहाणी केल्यानंतर दिले दरम्यान नूकसान झालेल्या निकांचे तात्काळ पंचनामे करावे अशी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार