शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाढीव विज बिले कमी करण्याची महाराष्ट्र नविनर्माण सेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 18:54 IST

लासलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेली तीन मिहने वीज बिल आकारणी थांबवण्यात आली होती.आता मोठ्या प्रमाणात वीजिबल आकारण्यात येत आहेत त्यामुळे ही वाढी व वीज बिले कमी करून ही वीज बिले भरण्यास नागरिकांना सवलत द्यावी अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख बालेश जाधव यांनी केली आहे.याबाबत चे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना मनसे च्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्देलेखी निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना मनसे च्या वतीने देण्यात आले.

लासलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेली तीन मिहने वीज बिल आकारणी थांबवण्यात आली होती.आता मोठ्या प्रमाणात वीजिबल आकारण्यात येत आहेत त्यामुळे ही वाढी व वीज बिले कमी करून ही वीज बिले भरण्यास नागरिकांना सवलत द्यावी अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख बालेश जाधव यांनी केली आहे.याबाबत चे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना मनसे च्या वतीने देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की लॉकडाऊन शिथिल करून 15 दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे सगळीकडे पैसेच पैसे झाले असल्याचा समज होऊन वीज बिल यायला सुरवात झाली आहे.अत्यंत चुकीच्या पद्धतीने वीज बिल आकारणी करण्यात आली आहे.ही वीज बिले पाहून एखादा सर्वसामान्य नागरिक हृदयविकाराच्या झटक्याने जीव सोडेल इतकी भरमसाठ हे बिल आहेत असा आरोप बालेश जाधव यांनी या वेळी केला.कोरोनामुळे सामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असताना मात्र नागरिकांना आता महावितरणने वाढीव वीज बिलांचा करंट दिला आहे. गेल्या तीन मिहन्यांपासून सरासरी वीज बिल देणार्या महावितरणने ग्राहकांना अचानक भरमसाट बिल पाठवले असून महावितरण कंपनी ने या बाबत योग्य तो खुलासा करून नागरिकांचे वीज बिलाची रक्कम कमी करून ही बिले भरण्यासाठी सवलत द्यावी अशी मागणी मनसेच्या वतीने या वेळी करण्यात आली.या वेळी मनसे चे उपजिल्हाप्रमुख बालेश जाधव,आशुतोष सूर्यवंशी,अमति गंभीरे,राम शिंदे,कृष्णा हिरे,योगेश बोराडे आदी मनसे सैनिक उपस्थित होत

टॅग्स :MNSमनसेelectricityवीज