शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाशिकला पर्यटनाचा विकास नाही; संभाजी राजे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2024 09:01 IST

स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांची विधानसभा निवडणुकीनिमित्त जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

आडगाव : कोल्हापूरनंतर नाशिक पर्यटनासाठी उपयुक्त जिल्हा आहे. नाशिकमध्ये गड किल्ले मोठ्या प्रमाणात असून त्याचे संवर्धन केले जात नसल्याची खंत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली. 

आडगाव येथील व्यायाम शाळा मैदानावर गुरुवारी (दि.१४) रात्री स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांची विधानसभा निवडणुकीनिमित्त जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक जिल्ह्यामध्ये फळबागा असून, फळबागांवर होणारे प्रक्रिया उद्योग येथे कोणत्याही सरकारने आजवर आणले नाही, अशी टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी व महायुती यांच्या कारभारावर टीका करत शेतकऱ्यांचे शोषण, जीएसटी, राज्यात ढासळलेली आरोग्य सेवा, राज्यात बंद पडत असलेल्या मराठी माध्यमांच्या शाळा याविषयी सरकारवर टीका केली. यावेळी यावेळी व्यासपीठावर मराठा आंदोलन समितीचे नानासाहेब बच्छाव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती