शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला पर्यटनाचा विकास नाही; संभाजी राजे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2024 09:01 IST

स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांची विधानसभा निवडणुकीनिमित्त जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

आडगाव : कोल्हापूरनंतर नाशिक पर्यटनासाठी उपयुक्त जिल्हा आहे. नाशिकमध्ये गड किल्ले मोठ्या प्रमाणात असून त्याचे संवर्धन केले जात नसल्याची खंत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली. 

आडगाव येथील व्यायाम शाळा मैदानावर गुरुवारी (दि.१४) रात्री स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांची विधानसभा निवडणुकीनिमित्त जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक जिल्ह्यामध्ये फळबागा असून, फळबागांवर होणारे प्रक्रिया उद्योग येथे कोणत्याही सरकारने आजवर आणले नाही, अशी टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी व महायुती यांच्या कारभारावर टीका करत शेतकऱ्यांचे शोषण, जीएसटी, राज्यात ढासळलेली आरोग्य सेवा, राज्यात बंद पडत असलेल्या मराठी माध्यमांच्या शाळा याविषयी सरकारवर टीका केली. यावेळी यावेळी व्यासपीठावर मराठा आंदोलन समितीचे नानासाहेब बच्छाव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती