शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

स्वातंत्र्यासाठी बलोपासक घडवणारे महाबळ गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST

त्या काळी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची मित्र समाज संघटना स्थापन झाल्यानंतर ना. दा. सावरकर, दत्तोपंत केतकर, श्रीधरपंत वर्तक यांच्यात वावरणारे ...

त्या काळी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची मित्र समाज संघटना स्थापन झाल्यानंतर ना. दा. सावरकर, दत्तोपंत केतकर, श्रीधरपंत वर्तक

यांच्यात वावरणारे महाबळ गुरुजी हे शारीरिक शिक्षण प्रमुख होते. ते अभिनव भारतचे शपथबद्ध सदस्य होते.

नाशिकमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अध्यापकाचे शिक्षण घेण्यासाठी ते

पुणे येथे गेले आणि तेथे त्यांनी अभिनव भारतची शाखा स्थापन केली.

त्यांच्या मध्यस्थीनेच १९०८ मध्ये लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी

इब्राहिम मिया हे नाशिकमध्ये

आले आणि चळवळीत काम करणाऱ्या युवकांना लष्करी शिक्षण देऊ लागले. त्यांनी

गोदाकाठी यशवंत व्यायामशाळा सुरू केली. पुरामुळे नंतर ती शहरात

आणण्यात आली आणि १०५ वर्षांनंतर आजही ही संस्था कार्यरत आहे.

१९०९ बाबाराव सावरकरांनी कवी गोविंदांची रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले

ही कविता प्रसिध्द केली. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात

आला. त्यावेळी रातोरात भगूर येथे सावरकरांच्या घरी जाऊन या संदर्भातील कागदपत्रे, पुरावे नष्ट

करण्याची जोखीमपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली होती. अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध

केल्यानंतर कटाशी थेट संबंध नसला तरी महाबळ गुरुजी यांना शासकीय सेवेतून शिक्षक म्हणून बडतर्फ

करण्यात आले. त्यानंतर कवी गोविंद यांची स्वातंत्र्यपदे प्रकाशित

करण्याची कामगिरी त्यांनी केली. निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या महाबळ

गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम केले. स्वातंत्र्यसैनिक म्हणून शासकीय सन्मानही नाकारले, असे त्यांचे नातू रघुनाथ महाबळ यांनी सांगितले.

छायाचित्र आहेत...