शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

स्वातंत्र्यासाठी बलोपासक घडवणारे महाबळ गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST

त्या काळी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची मित्र समाज संघटना स्थापन झाल्यानंतर ना. दा. सावरकर, दत्तोपंत केतकर, श्रीधरपंत वर्तक यांच्यात वावरणारे ...

त्या काळी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची मित्र समाज संघटना स्थापन झाल्यानंतर ना. दा. सावरकर, दत्तोपंत केतकर, श्रीधरपंत वर्तक

यांच्यात वावरणारे महाबळ गुरुजी हे शारीरिक शिक्षण प्रमुख होते. ते अभिनव भारतचे शपथबद्ध सदस्य होते.

नाशिकमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अध्यापकाचे शिक्षण घेण्यासाठी ते

पुणे येथे गेले आणि तेथे त्यांनी अभिनव भारतची शाखा स्थापन केली.

त्यांच्या मध्यस्थीनेच १९०८ मध्ये लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी

इब्राहिम मिया हे नाशिकमध्ये

आले आणि चळवळीत काम करणाऱ्या युवकांना लष्करी शिक्षण देऊ लागले. त्यांनी

गोदाकाठी यशवंत व्यायामशाळा सुरू केली. पुरामुळे नंतर ती शहरात

आणण्यात आली आणि १०५ वर्षांनंतर आजही ही संस्था कार्यरत आहे.

१९०९ बाबाराव सावरकरांनी कवी गोविंदांची रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले

ही कविता प्रसिध्द केली. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात

आला. त्यावेळी रातोरात भगूर येथे सावरकरांच्या घरी जाऊन या संदर्भातील कागदपत्रे, पुरावे नष्ट

करण्याची जोखीमपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली होती. अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध

केल्यानंतर कटाशी थेट संबंध नसला तरी महाबळ गुरुजी यांना शासकीय सेवेतून शिक्षक म्हणून बडतर्फ

करण्यात आले. त्यानंतर कवी गोविंद यांची स्वातंत्र्यपदे प्रकाशित

करण्याची कामगिरी त्यांनी केली. निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या महाबळ

गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम केले. स्वातंत्र्यसैनिक म्हणून शासकीय सन्मानही नाकारले, असे त्यांचे नातू रघुनाथ महाबळ यांनी सांगितले.

छायाचित्र आहेत...