शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

भगवान त्र्यंबकराजाच्या पाळेला पितळेचे सुरक्षा आवरण अर्पण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 18:02 IST

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहातील पिंडेभोवती संगमरवराची पाळ आहे. त्यावर पितळेच्या धातुची पाळ तयार करु न सुरक्षा आवरण मुंबई येथील दानशुर अनिल कौशिक यांनी अर्पण केली.

पुरातत्व विभागाचे सहायक संवर्धक नाशिक मंडल हर्षद एम. सुतारिया यांच्या हस्ते पाळ अर्पण करण्यात आली. त्र्यंबकेश्वर मंदीराच्या गर्भगृहातील पिंडीजवळ असणारी संगमरवरी पाळ खराब झाल्याने व स्वच्छतेच्या दृष्टीने या ठिकाणी योग्य व्यवस्था करणे गरजेचे होते. पुरातत्व विभाग नाशिक यांच्या सुचनेनुसार कौशिक यांनी संगमरवरी पाळेवर पितळी धातुचे आवरण भगवान त्र्यंबकेश्वराचे भक्त कौशिक यांनी देणगी रु पाने त्र्यंबकेश्वर देवस्थानास अर्पण केली. ही पितळी पाळ जळगाव येथील कारागीर सोनु सुर्यवंशी यांनी तयार केली आहे. या पितळी धातुचे वजन ९५ किलो असुन बाजार भावाप्रमाणे किंमत दोन लाख दहा हजार रु पये इतकी आहे. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, देवस्थानचे त्रिकाल पुजक सत्यप्रिय शुक्ल, मिलींद दशपुत्रे, मकरंद तेलंग, प्रदोष पुष्प पुजक उल्हास आराधी, सुशांत तुंगार, संजय नार्वेकर व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर