शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:16 IST

येथे टँकरच्या चार खेपा मंजूर असताना दोनच खेपा मिळत असल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकत आपला संताप व्यक्त केला.

राजापूर : येथे टँकरच्या चार खेपा मंजूर असताना दोनच खेपा मिळत असल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकत आपला संताप व्यक्त केला.  गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. १९ एप्रिल रोजी टँकर सुरू होण्याकरिता रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्या अगोदर टँकर सुरू झाल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.  ग्रामविस्तार अधिकारी आर.एस. मंडलिक ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाही. सदर घटनेची माहिती गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांना देण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत कुलूप उघडण्यात आले नव्हते. या आंदोलनात मीराबाई वाघ, कीर्ती सोनवणे, कल्याबाई सोनवणे, गीता सोनवणे, अलका इप्पर, उमा इप्पर, पुंजाबाई सानप, विठाबाई घुगे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. राजापूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटचांई निर्माण झाल्याने महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. त्यातच टॅँकरच्या खेपा कमी येत असल्याने महिलांची धावपळ उडत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणी