शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

आंबेडकर चळवळीची बिजे फुले यांच्या साहित्यात: जी.आर. मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 01:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तन चळवळीची बिजे महात्मा फुले यांच्या साहित्यातच रोवली गेली आहेत, असे प्रतिपादन प्रा.जी.आर मोरे यांनी केले. 

ठळक मुद्देप्रवर्तन व्याख्यानमालेत प्रतिपादन

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तन चळवळीची बिजे महात्मा फुले यांच्या साहित्यातच रोवली गेली आहेत, असे प्रतिपादन प्रा.जी.आर मोरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी विद्यार्थी मित्र परिवाराच्यावतीने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन प्रवर्तन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ.  जी.आर मोरे यांनी महात्मा फुले साहित्य आणि विचार या विषयावर गुंफले. आपल्या व्याख्यानात डॉ. मोरे यांनी ज्योतिराव फुले यांनी पुराण आणि परंपरा यामध्ये  न अडकता त्यातील इतिहास शोधून काढला, असे मत व्यक्त केले.  महात्मा फुले यांनी  लिहिलेले नाटक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड आदी सर्व साहित्याचा आढावा घेत त्यातून क्रांतीची बिजे कशी रोवली गेली व समाज परिवर्तन कसे झाले याचे विवेचन केले. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार धनंजय पवार यांनी मानले. कार्यक्रमात राज्यभरातील माजी विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक