शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पेठ तालुक्यात विजेचा लपंडाव, शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 16:48 IST

पाणी असूनही पिके वाया जाण्याची भिती

ठळक मुद्देकितीतरी जास्त तास वीज गायब होत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे

पेठ - वीज वितरण कंपनीच्या गलथानपणामुळे पेठ तालुक्यात भारनियमनाचे वेळापत्रक कोलमडले असून ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा कितीतरी जास्त तास वीज गायब होत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे पाणी असूनही पिके वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत हरणगाव व आसरबारी परिसरातील सरपंच व शेतकऱ्यांनी तहसीलदार हरिष भामरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. तालुक्यात यावर्षाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला असला तरी अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. ऐन दाणा भरण्याच्या वेळी पाऊस गायब झाला. त्यामुळे भात व नागलीच्या पिकांना फटका बसला आहे. हातची गेलेली पिके वाचवण्यासाठी नदीकाठी व धरण परिसरात असलेले शेतकरी मिळेल तेथून पाणी उपसण्याची धडपड करत आहेत. मात्र वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त भारिनयमन व कोलमडलेले वेळापत्रक शेतक-यांच्या मुळावर ऊठले आहे. तासनतास वीज गायब होत असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. ठरवून दिलेल्या वेळापत्रकात वीज नसतेच शिवाय अतिरिक्त वेळेतही वीजेचा लंपडाव सुरूच राहत असल्याने पाणी असूनही शेतक-यांना दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. यावर तात्काळ कारवाई करून किमान आगामी एक महिना वीजेचे भारिनयमन रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. निवेदनावर आसरबारी, हरणगाव, जोगमोडी, कोपुर्ली परिसरातील शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज