शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

पेठ तालुक्यात विजेचा लपंडाव, शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 16:48 IST

पाणी असूनही पिके वाया जाण्याची भिती

ठळक मुद्देकितीतरी जास्त तास वीज गायब होत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे

पेठ - वीज वितरण कंपनीच्या गलथानपणामुळे पेठ तालुक्यात भारनियमनाचे वेळापत्रक कोलमडले असून ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा कितीतरी जास्त तास वीज गायब होत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे पाणी असूनही पिके वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत हरणगाव व आसरबारी परिसरातील सरपंच व शेतकऱ्यांनी तहसीलदार हरिष भामरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. तालुक्यात यावर्षाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला असला तरी अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. ऐन दाणा भरण्याच्या वेळी पाऊस गायब झाला. त्यामुळे भात व नागलीच्या पिकांना फटका बसला आहे. हातची गेलेली पिके वाचवण्यासाठी नदीकाठी व धरण परिसरात असलेले शेतकरी मिळेल तेथून पाणी उपसण्याची धडपड करत आहेत. मात्र वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त भारिनयमन व कोलमडलेले वेळापत्रक शेतक-यांच्या मुळावर ऊठले आहे. तासनतास वीज गायब होत असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. ठरवून दिलेल्या वेळापत्रकात वीज नसतेच शिवाय अतिरिक्त वेळेतही वीजेचा लंपडाव सुरूच राहत असल्याने पाणी असूनही शेतक-यांना दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. यावर तात्काळ कारवाई करून किमान आगामी एक महिना वीजेचे भारिनयमन रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. निवेदनावर आसरबारी, हरणगाव, जोगमोडी, कोपुर्ली परिसरातील शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज