शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पालखी पदयात्रेतील भाविकांना रस्ते सुरक्षेसंबंधी धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:53 IST

नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्त्याने पदयात्रेत चालताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देमहामार्ग पोलीस : साई भक्तांसमवेत रस्ता सुरक्षा अभियान

नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्त्याने पदयात्रेत चालताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेचे मार्गक्रमण सुरू असतानाच सिन्नर-शिर्डी या महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत सदर पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना ३१ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ नांदूरवैद्य तसेच वाघेरे या संयुक्त साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ३२ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन केले.या रस्ते सुरक्षा अभियानात नांदूरवैद्य साई पालखी पदयात्रा समितीचे सामाजिक कार्यकर्ते देवीदास काजळे, दीपक जोशी, नवनाथ कर्पे, शिवाजी काजळे, गणेश मुसळे, आनंदा कर्पे, मुन्ना आवारी, विजय भोर, नवनाथ शेलार, सरिता काजळे, कविता वायकोळे, कविता वडनेरे, अपर्णा जोशी, कविता जोशी, दीपाली मुसळे, रूपाली यंदे, राणी कापसे, वंदना जोशी, कविता काकुळते, योगिता काकुळते, मुक्ता झाडे, सुनीता सोनवणे, सुवर्णा भोर, प्रतीक्षा सोनवणे, मोहिनी जाधव, प्रियंका सोनवणे, श्रद्धा भोर आदींसह साई पालखीतील भाविक तसेच रस्ते महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.रस्ता सुरक्षेकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. मात्र रस्ता सुरक्षा ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नसून, ती गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. पोलिसांकडून रस्ते सुरक्षेसंबंधी राबविण्यात येणारे उपक्रम हे त्यांच्यासाठी नाही तर ते आपल्याच सुरक्षेसाठी असतात त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.- विजय आव्हाड. सिन्नर-शिर्डी महामार्ग अधिकारी.

 

 

टॅग्स :saibabaसाईबाबाTrafficवाहतूक कोंडी