शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पालखी पदयात्रेतील भाविकांना रस्ते सुरक्षेसंबंधी धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:53 IST

नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्त्याने पदयात्रेत चालताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देमहामार्ग पोलीस : साई भक्तांसमवेत रस्ता सुरक्षा अभियान

नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्त्याने पदयात्रेत चालताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेचे मार्गक्रमण सुरू असतानाच सिन्नर-शिर्डी या महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत सदर पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना ३१ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ नांदूरवैद्य तसेच वाघेरे या संयुक्त साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ३२ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन केले.या रस्ते सुरक्षा अभियानात नांदूरवैद्य साई पालखी पदयात्रा समितीचे सामाजिक कार्यकर्ते देवीदास काजळे, दीपक जोशी, नवनाथ कर्पे, शिवाजी काजळे, गणेश मुसळे, आनंदा कर्पे, मुन्ना आवारी, विजय भोर, नवनाथ शेलार, सरिता काजळे, कविता वायकोळे, कविता वडनेरे, अपर्णा जोशी, कविता जोशी, दीपाली मुसळे, रूपाली यंदे, राणी कापसे, वंदना जोशी, कविता काकुळते, योगिता काकुळते, मुक्ता झाडे, सुनीता सोनवणे, सुवर्णा भोर, प्रतीक्षा सोनवणे, मोहिनी जाधव, प्रियंका सोनवणे, श्रद्धा भोर आदींसह साई पालखीतील भाविक तसेच रस्ते महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.रस्ता सुरक्षेकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. मात्र रस्ता सुरक्षा ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नसून, ती गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. पोलिसांकडून रस्ते सुरक्षेसंबंधी राबविण्यात येणारे उपक्रम हे त्यांच्यासाठी नाही तर ते आपल्याच सुरक्षेसाठी असतात त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.- विजय आव्हाड. सिन्नर-शिर्डी महामार्ग अधिकारी.

 

 

टॅग्स :saibabaसाईबाबाTrafficवाहतूक कोंडी