शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

उंबरदरी धरणातून आवर्तन सोडले

By admin | Updated: January 12, 2016 22:21 IST

सिंचनासाठी पाणी : ठाणगाव, पाडळी, टेंभूरवाडीला होणार लाभ

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातल्या ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून शेती सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले. यामुळे ठाणगावसह टेंभूरवाडी व पाडळी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.उंबरदरी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत ७ जानेवारीला शेतकरी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत पाडळी व टेंभूरवाडी येथील शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली, तर ठाणगावकरांनी २० जानेवारीस आवर्तन सोडण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे बैठकीत आवर्तन सोडण्याबाबत एकमत न झाल्याने त्याच दिवशी रात्री उशिरा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयात तिन्ही गावांतील शेतकऱ्यांची पुन्हा बैठक घेण्यात आली. यावेळी वाजे यांनी शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेत व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून १२ जानेवारीस पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी.एस. जाधव, कालवा निरीक्षक पी.डी. साळुंके, यू.टी. माळोदे, टी. आर. द्याने यांच्यासह ठाणगाव, पाडळी व टेंभूरवाडी येथील शेतकऱ्यांच्या उपस्थित उंबरदरी धरणातून आवर्तन सोडण्यात आले. केवळ एक दिवस आवर्तन सुरू राहणार असल्याने गैरप्रकार रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी धरणावरच तळ ठोकून होते. आवर्तनाचे पाणी म्हाळुंगी नदीपात्राद्वारे पाडळी व टेंभूरवाडी येथील साठवण बंधाऱ्यांमध्ये सोडले जात आहे. रब्बीच्या पिकांसाठी ऐन गरजेच्या वेळी आवर्तन उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गहू, हरभऱ्यासह उन्हाळ कांदा, लसूण आदि पिकांना या आवर्तनाचा लाभ होणार आहे. (वार्ताहर)